दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हि दिवाळी आपणास सुखाची,आनंदाची,आणि भरभराटीची जावो हीच सदिच्छा....... "शुभ दीपावली"
आपल्याला रोज भरपूर इमेल्स येत असतात त्यापैकी काही मेल नक्कीच खूप सुंदर असतात आणि परत-परत वाचण्यासारखे असतात. त्यापैकी असेच काही निवडक मेल जे तुम्हाला नक्कीच आवडतील असे. तुमच्या कविता पाठवण्यासाठी san2821.emails@blogger.com या आयडी वर इमेल करा
Monday, October 24, 2011
Saturday, October 22, 2011
अरे यार प्रेम कधी ना कधी तुम्ही पण केलंच असेल ना
प्रेम बिमसब झुट.. नाटकं आहेत.. प्रेमात पडायचं कश्याला ?
हा मुर्खासारखा प्रश्न मी अनेकांच्या तोंडातून बाहेर पडताना पाहीला आहे,
त्यांची किव करावी शी वाटते,
अरे यार प्रेम कधी ना कधी तुम्ही पण केलंच असेल ना..
पण काही कारणामुळे तुम्ही अयशस्वी झालात म्हणुन सरळ प्रेम भावनेवर ब्लेम ?
नाय यार हे काय चांगले नाही ! आपण आपला दोष कोणावर तरी का काढायचा Thinking
आता बघ ना, परवा माझा एक मित्र खुप दुख:त होता दारु पीत होता..
मी विचारलं काय झालं रे बाबा.. तु असा देवदास कसा झाला
तो म्हणाला... ती नाही म्हणाली.. व दोस्ती पण तुटली !
मी म्हणालो... असं कसं ? प्रेम नाही तर नाही दोस्तीची का वाट लावली तीने ?
तो म्हणाला... माहीत नाही... भेटु नकोस म्हणून सांगितले ती ने !
मी म्हणालो... ओ तेरी लफडा मोठा आहे... माझ्याशी बोलायला सांग !
ती हा ना करत बोलली माझ्याशी !
मी म्हणालो... तो त्याने तुला प्रपोज केलं !
ती म्हणाली... हो. पण मी नाही म्हणाले !
मी म्हणालो... का ? नाही म्हणालीस !
ती म्हणाली... आवडला नाही !
मी म्हणालो .. दोस्ती होती ना ?
ती म्हणाली.. हो दोस्ती होती !
मी म्हणालो... मग नावडत्या व्यक्ती बरोबर दोस्ती कशी ?
ती म्हणाली .. दोस्त म्हणून आवडत होता पण त्या नजरेने नाही पाहीलं कधी !
मी म्हणालो... ती नजर ? चल ठीक ती नजर नाही पण दोस्त म्हणून तर आवडता होता ना ?
ती म्हणाली... ह्म्म हो, दोस्त म्हणून चांगला होता.
मी म्हणालो... मग दोस्ती का तोडली ?
ती म्हणाली... त्याने प्रपोज केलं होतं ना त्यामुळे !
मी म्हणालो... प्रपोज ठीक आहे.. पण दोस्ती का तोडलीस ?
ती म्हणाली... माहीत नाही, पण भीती.
मी म्हणालो... दोस्ताची भीती ?
ती म्हणाली... नाही, पुन्हा प्रपोजची भीती.
मी म्हणालो... नाही म्हणाली तर तो पुन्हा का प्रपोज करेल ?
ती म्हणाली... केला तर ? त्यामुळे दोस्ती नकोच.
मी म्हणालो... प्रपोजचं केलं ना.. चाकू दर नाही दाखवला !
ती म्हणाली... पण मला भिती वाटत होती म्हणून दोस्ती पण नको म्हणाले !
मी म्हणालो... तुला कोण दुसरा आवडतो ?
ती म्हणाली... हो !
मी म्हणालो... तुझी त्याच्याशी मैत्री आहे ?
ती म्हणाली... हो !
मी म्हणालो... तु त्याला प्रपोज केलंस ?
ती म्हणाली... नाही, भीती वाटते.. नाही म्हणेल ह्याची !
मी म्हणालो... तुला कसली नाही हीची भीती.. विचारुन बघ.
ती म्हणाली... नाही म्हणाला तर दोस्ती पण तुटेल.
मी म्हणालो... तुटली तर तुटली.. त्यात काय !
ती म्हणाली... नाही, चांगला मुलगा आहे.. !
मी म्हणालो... ज्यानं प्रपोज केलं त्याच्यात व तुझ्यात काय फरक आहे माहीत आहे ?
ती म्हणाली... नाही.. !
मी म्हणालो.. त्याच्यात गट्स आहेत.. आपलं प्रेम व्यक्त करण्याचं !
ती म्हणाली... ह्म्म शक्यतो !
मी म्हणालो... शक्यतो नाही , आहेत. ज्याच्या मध्ये गट्स आहेत अश्या
मित्राला तु सोडत आहेस.
ती म्हणाली... पण !
मी म्हणालो... आता कसला पण ? तो देवदास झाला !
ती म्हणाली... हो कळालं मला पण !
मी म्हणालो... मग ?
ती म्हणाली... तु समजव त्याला.
मी म्हणालो... तेच करतो आहे.
ती म्हणाली... विचार करेन.
गेली ! त्याला फोनवला व म्हणालो तुझं अर्ध काम रस्तावर आणलं आहे खड्डा
मारु नकोस परत.. वाट बघ !
काही कळाले का तुम्हाला वर काय लिहले आहे ते ?
मला पण नाही
अरे लोकांना कळतच नाही आपण भांडणाच्या नादात कीती आनंदाचे क्षण व्यर्थ घालवतो ते !
कोण समजवणार ह्यांना ! प्रेमाची महती ... दोस्तीची ताकत जेव्हा ती / तो
जवळून गेल्यावर कळते !
भांडा रे भांडायला कोण नको म्हणत आहे... पण जरा प्रेम राहु द्या मनात ..
सगळेच दरवाजे कधी बंद करायचे नसतात.. न जा ने कोण कधी जिवनामध्ये कुठल्या
वाटेला भेटेल !
हा मुर्खासारखा प्रश्न मी अनेकांच्या तोंडातून बाहेर पडताना पाहीला आहे,
त्यांची किव करावी शी वाटते,
अरे यार प्रेम कधी ना कधी तुम्ही पण केलंच असेल ना..
पण काही कारणामुळे तुम्ही अयशस्वी झालात म्हणुन सरळ प्रेम भावनेवर ब्लेम ?
नाय यार हे काय चांगले नाही ! आपण आपला दोष कोणावर तरी का काढायचा Thinking
आता बघ ना, परवा माझा एक मित्र खुप दुख:त होता दारु पीत होता..
मी विचारलं काय झालं रे बाबा.. तु असा देवदास कसा झाला
तो म्हणाला... ती नाही म्हणाली.. व दोस्ती पण तुटली !
मी म्हणालो... असं कसं ? प्रेम नाही तर नाही दोस्तीची का वाट लावली तीने ?
तो म्हणाला... माहीत नाही... भेटु नकोस म्हणून सांगितले ती ने !
मी म्हणालो... ओ तेरी लफडा मोठा आहे... माझ्याशी बोलायला सांग !
ती हा ना करत बोलली माझ्याशी !
मी म्हणालो... तो त्याने तुला प्रपोज केलं !
ती म्हणाली... हो. पण मी नाही म्हणाले !
मी म्हणालो... का ? नाही म्हणालीस !
ती म्हणाली... आवडला नाही !
मी म्हणालो .. दोस्ती होती ना ?
ती म्हणाली.. हो दोस्ती होती !
मी म्हणालो... मग नावडत्या व्यक्ती बरोबर दोस्ती कशी ?
ती म्हणाली .. दोस्त म्हणून आवडत होता पण त्या नजरेने नाही पाहीलं कधी !
मी म्हणालो... ती नजर ? चल ठीक ती नजर नाही पण दोस्त म्हणून तर आवडता होता ना ?
ती म्हणाली... ह्म्म हो, दोस्त म्हणून चांगला होता.
मी म्हणालो... मग दोस्ती का तोडली ?
ती म्हणाली... त्याने प्रपोज केलं होतं ना त्यामुळे !
मी म्हणालो... प्रपोज ठीक आहे.. पण दोस्ती का तोडलीस ?
ती म्हणाली... माहीत नाही, पण भीती.
मी म्हणालो... दोस्ताची भीती ?
ती म्हणाली... नाही, पुन्हा प्रपोजची भीती.
मी म्हणालो... नाही म्हणाली तर तो पुन्हा का प्रपोज करेल ?
ती म्हणाली... केला तर ? त्यामुळे दोस्ती नकोच.
मी म्हणालो... प्रपोजचं केलं ना.. चाकू दर नाही दाखवला !
ती म्हणाली... पण मला भिती वाटत होती म्हणून दोस्ती पण नको म्हणाले !
मी म्हणालो... तुला कोण दुसरा आवडतो ?
ती म्हणाली... हो !
मी म्हणालो... तुझी त्याच्याशी मैत्री आहे ?
ती म्हणाली... हो !
मी म्हणालो... तु त्याला प्रपोज केलंस ?
ती म्हणाली... नाही, भीती वाटते.. नाही म्हणेल ह्याची !
मी म्हणालो... तुला कसली नाही हीची भीती.. विचारुन बघ.
ती म्हणाली... नाही म्हणाला तर दोस्ती पण तुटेल.
मी म्हणालो... तुटली तर तुटली.. त्यात काय !
ती म्हणाली... नाही, चांगला मुलगा आहे.. !
मी म्हणालो... ज्यानं प्रपोज केलं त्याच्यात व तुझ्यात काय फरक आहे माहीत आहे ?
ती म्हणाली... नाही.. !
मी म्हणालो.. त्याच्यात गट्स आहेत.. आपलं प्रेम व्यक्त करण्याचं !
ती म्हणाली... ह्म्म शक्यतो !
मी म्हणालो... शक्यतो नाही , आहेत. ज्याच्या मध्ये गट्स आहेत अश्या
मित्राला तु सोडत आहेस.
ती म्हणाली... पण !
मी म्हणालो... आता कसला पण ? तो देवदास झाला !
ती म्हणाली... हो कळालं मला पण !
मी म्हणालो... मग ?
ती म्हणाली... तु समजव त्याला.
मी म्हणालो... तेच करतो आहे.
ती म्हणाली... विचार करेन.
गेली ! त्याला फोनवला व म्हणालो तुझं अर्ध काम रस्तावर आणलं आहे खड्डा
मारु नकोस परत.. वाट बघ !
काही कळाले का तुम्हाला वर काय लिहले आहे ते ?
मला पण नाही
अरे लोकांना कळतच नाही आपण भांडणाच्या नादात कीती आनंदाचे क्षण व्यर्थ घालवतो ते !
कोण समजवणार ह्यांना ! प्रेमाची महती ... दोस्तीची ताकत जेव्हा ती / तो
जवळून गेल्यावर कळते !
भांडा रे भांडायला कोण नको म्हणत आहे... पण जरा प्रेम राहु द्या मनात ..
सगळेच दरवाजे कधी बंद करायचे नसतात.. न जा ने कोण कधी जिवनामध्ये कुठल्या
वाटेला भेटेल !
संत एकनाथ......
एकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबध्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल .
एकनाथ हसले; आणि, 'केंव्हातरी याची उत्तरे देईन', म्हणून त्यांनी सांगीतले.
काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, "तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस."
तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला.
जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली.
ती त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, "तुमच्या कृपेने वाचलो."
एकनाथ मान डोलवित म्हणाले, "आता मी तुम्हाला दुस-या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?"
तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, "कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुस-यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायका-मुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजा-याचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले."
एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले,
पु . लं. देशपांडे यांचे विनोदी ५० किस्से
१)
त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे
आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले
"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".
२)
माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत
वाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न
ठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच
घाव घातला' .
३)
वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले,
तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली,
"हा मझा मित्र शरद तळवलकर"
"हो का? अरे व्वा!" पु.ल म्हणाले होते, "चांगला मनुष्य दिसतो! नव्हे,
हा चांगलाच असरणार!"
"हे कशावरून म्हणतोस तू?" वसंतरावांनी पु.लं. ना विचारलं.
"अरे, याच्या नावावरून कळतेय ते!" पु.ल. म्हणाले. याच्या नावात
एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही.
म्हणजे, हा माणूस सरळ असणारच!"
४)
पु.लं.च्या "उरलंसुरलं" ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद
" मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणा-यांचा
आवाज लगेच खाली आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे
भडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, ' प्लीज जरा
मोठ्याने बोलता का? ' असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाज
खाली येतो की नाही बघ."
५)
पुलंच्या लहानपणचा एक प्रसंग त्यांची चुणुक दाखविणारा आहे. ते पंधरा
र्षाचे असताना लोकमान्य सेवा सघांत साहीत्य सम्राट न.चीं केळकराचं व्याख्यान
होत. व्याख्यानानंतर श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची मुभा होती.
त्या काळी भारतांन फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारु नये, यावर चर्चा चालु होती.
शाळकरी पुरषोत्तम उभा राहीला आणी त्यानं तात्यासाहेबांन फेडरेशन स्वीकारावं,
की स्वीकारू नये, असा प्रश्न धीटपणे विचारला.
त्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं. "स्वीकारू नये, पण राबवावं" यावर पुरुषोत्तम म्हणाला, "मला आपलं उत्तर कळलं नाही."
तेव्हा समजावणीच्या सुरात ते म्हणाले, "बाळ, आपल्याला कळेल, असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा." ह्यावर पुरुषोत्तम लगेच म्हणाला,
"पुण्याला सध्या अंजीरांचा भाव काय आहे" तात्यासाहेबांच काही उत्तर येण्यापुर्वीच सभागह श्रोत्यांच्या हसण्यानं भरुन गेलं.
६)
एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली.
बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. "तुमच्या घरी काय, तुम्ही आणी सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार".
ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले.
"तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?"
७)
पुलंच्या हजरजबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या जातात.
'आनदंवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात विविध क्षेत्रातली मातब्बर मंडळी सहभागी झाली होती.
समोरच्या पंगतीत 'किर्लोस्कर' मासिकाचे संपादक मुकंदराव किर्लोस्कर बसलेले होते.
मधुनच ते उठले व तो सुखसोहळा आपल्या केमे-यात बंद करण्याच्या कामात लागले. परत येऊन पाहतात, तर ह्यांच पान गेलेलं
ह्यांची शोधक नजर पु.ल. लगेच उद,गारले, "मुकुंदराव, इथं संपादकीय पान नाहीये."
८)
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.लं. यांनी सरकारी कामकाजातील दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले,"रेडिओवरच्या मराठीतीन 'अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल' असं मी जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मल्ल कळेना! आता कळलं. 'सुत्र' हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही माहीती मिळाली, असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं असतं? म्हणजे आता आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती 'मंगळसुत्रा'कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही!"
९)
माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका.
एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखात घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही मुलाखात ऎकत होते.
हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना, त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, "तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती?"
लग्नाला खुप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करीत होत्या.
ते पाहुन पहिल्या रांगेतील पु.लं. उत्स्फुर्त्पणे मोठ्यानं म्हणाले, "अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या 'वर्मा'वर नको रे बोट ठेवुस!"
१०)
कोल्हापूर आणी तेथील एकूणच भाषा व्यवहार म्हणजे पु. ल. च्या मर्मबंधातील ठेव. कोल्हापूरी समाजाइतकाच कोल्हापूरी भाषेचा बाज सागंताना ते म्हणाले, 'इथे रंकाळ्याला रक्काळा म्हणतात पण नगर्याच्या नंगारा करतात. कोल्हापूरातलं इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरी बाहेर येऊन आपल्या छातीवर हात बडवायला लावील असं आहे. त्यानं शेतात ऊसं लावला' याच इग्रंजी रूपांतर इथल्या मुन्सफानं एकदा ' He applied U'S In his farm असं केलं होतं आणि त्यावेळच्या शुध्दलेखनच्या नियमाप्रमाणं 'यू' वरती अनुस्वार द्यायलाही तो विसरला नव्हता.
११)
एकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पाताळाऎवजी पु.ल. चे 'हसवणूक' हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहीले, 'प्रिय __हिस, तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पाताळाऎवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द हेतु फसवणूक नसून हसवणूक हाच आहे. तुझाच__!' त्यावर ही त्याची पत्नी चिडली. तिने थेटं पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण पत्रीकेखाली स्वाकक्ष्ररीनिशी त्याला समजावले, 'आपल्याकडे नवर्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर!"
१२)
नवीन शुध्दलेखनाचे नियम जर उच्चारानुसारी केले तर त्यानुसार होणारे शुध्दलेखन अधिक सुलभ व बिनचूक होईल, असं महामंडाळात घाटत होतं. त्यावर पु.ल. नी खालील छेद दिला, 'मी नुकताच एका ग्रामीण शाळेत गेलो होतो. तिथं मास्तर मुलांना शुध्दलेखन घालीत होते. ते म्हणाले, 'पोरांनो लिवा. कयाssssळs!'
१३)
हिंदुह्र्द्ययसम्राट बाळासाहेब ठाकरे यानां काही कारणास्तव हिंदुजा होस्पिटल मध्दे दाखल करण्यारत आले होते. ते ऎकताच पु.ल. उध्दारले, 'त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर आता 'गर्वसे कहो हम हिदंजा मे हे' असं लिहालया हरकत नाही.'
१४)
साहीत्य सघांत कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता. पु.ल. ना आर्वजुन बोलावले होते. नाटकाचा पहिला अकं चालू असता- नांच पडल्याचा आवाज झाला. शेजारचा घाबरुन पु.ल. ना म्हणाला, ' काय पडलं हो?' 'नाटक दुसरं काय?' पु.ल. उत्तरले.
१५)
कोल्हापुरला एकदा आमच्या नाटकाचा प्रयोग असतांना नाटकात काम करणारी एक मेत्रीण नुकतीच बाजारात जाऊन आली होती व अगदी रंगात येऊन मला सागंत होती, काय सुदंर सुदंर कोल्हापुरी साज आहेत गं इथल्या बाजारात., अप्रतीम नमुने आणि सूदंर कलाकुसर, अनं भरगच्च तर इतके की एक साज घातला गळ्यात की दुसंर काहीच घालायला नको.' हे ऎकत जवळपास असलेले भाई मीश्कीलपणे हळुच म्हणाले, 'खरं सागंतेस की काय?' क्षणभराने त्यातली खोच लक्षात आल्यावर ऎत्रिणीचीं लाजुन व आमची हसुन मुरकुंडी वळली.
१६)
'वॆद्यकातली एकच गोष्ट या क्रीकेटमध्ये येऊन चपखल बसली आहे. ती म्हणजे त्रिफळा. खेळणारांचे येथे चुर्ण व्हावे. गोट साफ.' - इती पु.ल.
१७)
एकदा वसतंराव देशपांडे पु.लं. ना म्हणाले "हि मुलगी (सुनिताबाई) म्हणजे एक रत्न आहे'. ह्यावर पु.लं. लगेच म्हणाले 'म्हणुनच गळ्यात बांधुन घेतलय!!
१८)
एकदा आपली आणी सुनिताबाईंची ओळख करुन देताना पु.लं. म्हणाले की "मी 'देशपांडे' आणी ह्या 'उपदेशपांडे"
१९)
एकदा एक भोजन समारंभात पु.लं. च्या एक बाजुला श्रि ना.ग. गोरे आणि दुस-या बाजुला श्रि भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु.लं. म्हणाले, "आफतच आहे. एकिकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग! !!"
२०)
एकदा पु.लं. ना एक कुकरी सेट गिफ्ट म्हणुन मीळाला. तो सेट सुनिता देशपांडे आपल्या भाचीला दाखवत होत्या.
सुनिताबाईंचा 'सर्व काही जपुन ठेवण्याचा " स्वभाव माहित असल्यामुळे भाची सुनिताबाईंना म्हणाली
" अगं, एवढा सुदंर सेट फुटु नये या भितीने तु तो कधी वापरणारच नाहीस का?"
त्यावर पु.लं. पटकन म्हणाले "हो तर !! सुनीता मला कधी ओमलेट सुद्धा करुन देत नाही ... अंडी फुटतील म्हणुन !!!"
२१)
पु.लं. चा वाढदिवस होता,
एका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला.
पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले.
हे बघुन व्यापारी म्हणाला "काय राव, काय झाले येवढे"?
पु.लं. म्हणाले, "बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही"
घरात हशा पिकला होता !
२२)
एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यानां कोणीतरी भेटला,
तो त्याचां चाहता होता. तो म्हणाला की
माझी फक्त दोन व्यक्ती वर श्रद्धा आहे, एक ञानेश्वर आणी दुसरे तुम्ही.
माझ्या खोलीत मी ञानेश्वरा च्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय.
तर पु.लं. म्हणाले "अहो असं काही करु नका नहीतर लोक विचारतील, ञानेश्वरानी ज्याच्या कडुन वेद म्हणुन घेतले तो रेडा हाच का म्हणुन?"
२३)
पुलं एकदा चितळ्यांच्या दुकानात गेले, मिठाई खरेदी केली आणि खोक्यात बांधून द्यायला सांगीतले. दुकानातील व्यक्ती म्हणाली "खोक्याचा चार्ज पडेल". त्यावर पुलं म्हणाले (म्हणे), "अरे वा, म्हणजे मिठाई फुकट?"
२४)
एकदा पु.ल. एक खेड्यात उतरले होते. तिकडच्या शाळेच्या प्रिन्सिपलनी त्यांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार केला. पुलंनी दिलेल्या खुर्चीवर बसतच त्या खुर्चीचा हात मोडला. सगळी पोरं खो खो हसायला लागली.
ओशाळलेले प्रिन्सिपल पुलना म्हणाले, "माफ करा पण हजारवेळा सांगूनही इकडच्या सुतारांकडून नीट कामच होत नाही."
पुल मिश्किलीत म्हणाले, "अहो करवत (!) नसेल"
२५)
डो. श्रीरंग आडारकर यांचे चिंरजीव अशोक यांना त्याच्या विवाहनिमित्त पु.लनी पाठविलेले पत्र.
"आजचा दिवस तुझ्या कोमल आयुष्याचा महत्त्वाचा.सुमारे चौतीस वर्षापूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्त्वाचा दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता."
२६)
स्वत:च्या खास विनोदी पध्द्तीत पु.ल.एके ठिकाणी म्हणतात," मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी व्याख्या आहे"
२७)
आपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या तथाकथित सवयीमुळे पु.ल. एकदा आपल्या पत्नीला-सुनीताईंना -म्हणाले," या घरात मी तेवढा देशपांडे आहे.तू 'उपदेश-पांडे' आहेस."
२८)
भारती मंगेशकर ह्या दामु अण्णा मालवणकर ह्या प्रसीध्द्य विनोदी कलाकाराची कन्या.त्या दिसायला अतिशय सुरेख होत्या आणी दामू अण्णा तसे दिसायला खास नव्हते!त्यामुळे पु.लं. नी जेव्हा तीला पाहिले तेव्हा म्हणाले " हि मुलगी बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!"
२९)
पु.लं.च्या एका सभेला अत्रे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, पु.ल. थोर साहित्यीक आहेत, त्यांनी खुप साहित्य नीर्मीती केली आहे. नंतर त्यांच्या कडें बघत ते पुढे म्हणाले सहाजिक आहे, त्यांच्या नांवात पु आणि ल दोन्ही आहे,मग निर्मीतिस काय कमी?
३०)
पुलं एका समारंभाला जाण्यासाठी तयार होत असताना म्हणाले," मी कुठल्याही समारंभाला 'बो'लावल्याशिवाय जात नाही.
३१)
एकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते म्हणाले," आता मला कळले,पायांना पाव का म्हणतात ते!"
३२)
पुण्यात भानुविलास नावाचे चित्रपटगृह होते. तर सुरुवातीला त्याला पत्र्याचे छप्पर होते. आणि त्याच्या छतातून
उन्हाचे कवडसे पडत असत. एकदा पु.ल.(?) तिथे गेले होते आणि ते कवडसे पाहून म्हणाले "अगदी
बरोबर नाव ठेवले आहे, भानुविलास!"
३३)
'वाऱ्यावरची वरात'चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या दिवशी बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने निघाले. विंगेत उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले... 'प्रयोग संपेपर्यंत थांब!' लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले, 'उद्या याची 'वरात' निघणार आहे, पण तो आजच 'वाऱ्यावर' स्वार होऊन आला आहे'...आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
३४)
पुणे आकाशवाणीवर १९५५ मध्ये पु.ल. विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख म्हणून कार्यरत होते. जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत सगळे निर्माते एकत्र बसत असे. त्यांत पु.ल., कविवर्य बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी असायची. त्यावेळचा एक प्रसंग .
महात्मा गाधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा २ ऑक्टोबरचे कार्यक्रम ठरवण्यासाठी केंद्र्संचालकानी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या. कुणी काही कुणी काही कार्यक्रम सुचवले पु.ल. म्हणाले "गांधाजींना मौन प्रिय होते. तेव्हा आपण २ ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू नये." यावर संचालकांसह सर्व जण खळखळून हसले.
३५)
एकदा एक 'कदम' नावाचे गृहस्थ पु लं कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन आले.....पु लं नि आशीर्वाद दिला .......
'कदम कदम बढाये जा'
३६)
सुनीताबाईंसह वसंतराव देशपांडे आणि पुलंचा गाडीतून प्रवास सुरू असताना जेव्हा समोर एक मोठा गवा आक्रमक भूमिकेत येतो आणि वसंतराव सुनीताबाईंना इंग्रजीत काही तरी सूचना करतात, हे ऐकून "पुलं' म्हणतात, "त्या गव्याला इंग्रजी समजत नाही म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलतात।'
३७)
एका सगींत संमेलनाच्या भाषणात पु.ल. नी एक किस्सा सांगितला होता.
'एकदा एका शेताच्या बांधावरुन जात असताना एक शेतकरी शेतात काहीतरी काम करताना दिसला. आम्हा लेखकांना कुठे गप्पा केल्याशीवाय राहवत नाही. त्या स्वभावानुसार मी त्या शेतकराला विचारलं "काय हो शेतकरी बुवा, या झाडाला कोणते खत घातले तर त्याला चांगले टॉमेटो येतील?" त्यावर तो शेतकरी चटकन म्हणाला "या झाडाला माझ्या हाडांचे खत जरी घातलेत तरी त्याला टॉमेटो कधीच येणार नाहीत कारण ते झाड वांग्याचे आहे।"
३८)
काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं.
गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ' पुलं ' गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा गंमतीनं म्हणाले,
' आजकाल मला आपला गणपतीबाप्पा ' गणपतीपप्पा ' झाल्यासारखा वाटत
३९)
आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना मुख्यमंत्र्यांनी का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले,
' मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ' संजय उवाच ' असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला !'
पुलंनी जनता पक्षाच्या प्रचारसभेतून भाषण सुरू करताच ' त्यांना आत कंठ फुटला आहे ' असे उद्गार यशवंतराव चव्हाणांनी काढले होते.
त्याचा समाचार घेताना पु.ल. म्हणाले, ' गळा यांनीच दाबला आणि बोलू दिलं नाही, आणि आता म्हणतात, कंठ फुटला. ते असो, पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही !
४०)
एक गाजलेल्या संगीत नाटकात एक सुप्रसिद्ध गायक नट कित्येक वर्षं श्रीकृष्णाची भूमिका करत होता. खरं तर, उतारवयामुळं ती भूमिका त्याला शोभत नव्हती, तरीही त्याचं आपलं श्रीकृष्णाची भूमिका करणं सुरूच होतं.
प्रश्न होता, त्याला हे सांगायचं कुणी ?
एका रात्री त्या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगापूर्वीची नेहमीची गडबड सुरू होती. तो नट पीतांबर नेसून, रत्नजडित अलंकार लेवून आणि डोक्यावर मुकूट चढवून, श्रीकृष्णाच्या संपूर्ण पेहरावात हातावरचा शेला आणि सुटलेलं पोट सावरत रंगपटात उभा होता.
तेवढ्यात पु.लं. आपल्या काही मित्रांबरोबर रंगपटांत आले. क्षणभर त्या सजलेल्या श्रीकृष्णाकडे पाहतच राहिले. कदाचित त्या नटाचं त्याच्या तारुण्यातील देखणं रुप त्यांच्या डोळ्यासमोर क्षणभर तरळलं असावं. पु.लं.च्या मित्रांना त्यांचं हे त्याला न ओळखण्यासारखं पाहणं थोडं नवलाईचं वाटलं. न राहवून त्यांनी विचारलं, ' हे काय, भाई, ह्यांना ओळखलं नाही का ? अहो, हे आपले... '
पुलं त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, ' अरे व्वा ! ओळखलं नाही, कसं म्हणता ? ह्यांना पाहूनच तर आज देवाला ' अवतार ' ध्यान का म्हणतात, ते समजल.
४१)
एकदा पुल कुटुंब आणि वसंतराव कुठल्याशा अभयारण्यात गेले होते बहुधा राधानगरी. तिथे त्यांच्या कारसमोर एक महाकाय आणि मस्तवाल रानरेडा आला आणि त्यांच्याकडे खुनशीपणे बघू लागला. तेव्हा वसंतराव म्हणाले भाई, आय थिकं ही इस गोइंग टु चार्ज. पुल त्यांना म्हणाले, रेड्याला कळू नये म्हणून इंग्लिशमधे बोलतोयस वाटतं? हे ऐकल्यावर त्या भीतीदायक प्रसंगातही जोरदार हशा पिकला.
४२)
एकदा पुलं पुण्यातील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई आणायला गेले. त्या मिठाईवाल्यानं कागदात बांधून ती मिठाई दिली. कागदातल्या मिठाईकडे पाहत पुलंनी ' बॉक्स मिळेल का ?' म्हणून विचारलं.
' हो पण त्या बॉक्सला पैसे पडतील. ' दुकानदारानं टिपिकल पुणेरी पद्धतीनं उत्तर दिलं. ' अरे वा ! म्हणजे मिठाई फुकट , वाटतं ? लगेच पुलं उद्गारले.
४३)
गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ' मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. '
४४)
हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ' त्यात काय ? ' सफरचंद ' म्हणावं. '
मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ' एअरहोस्टेसला आपण ' हवाई सुंदरी ' म्हणतो, तर नर्सला ' दवाई सुंदरी ' का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ' वाढपी ' म्हणतो, तर वैमानिकाला ' उडपी ' का म्हणू नये ?'
त्याच सुरात पुलं खूप दारू पिणा-याला ' पिताश्री ' किंवा ' राष्ट्रपिता ' म्हणतात
४५)
अरुण आठल्ये आणि पुलं एकदा चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी म्हणून गेले. चायनीज फूडचं वैशिष्ट्य सांगताना पुलं म्हणाले,
' चायनीज फूड स्टार्टस वुईथ चिलीज अॅण्ड एण्डस वुईथ लिचीज.
' चायनीज फूड पाहताच त्यांना आजची शिक्षणपद्धती आठवते.
जेवण घेताना खूप जेवल्यासारखं वाटतं, पण थोड्याच वेळात भूक लागते, हे लक्षात घेऊन पुलं म्हणतात, ' आपल्या शिक्षणासारखं हे चिनी जेवण घेताना खूप घेतल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात पोट रिकामंच राहतं. '
चिनी स्वीट कॉर्न सूप फार प्रसिद्ध आहे. या जेवणात मका फार वापराला जातो. त्यावर पुलंचं भाष्य : ' चिनी भोजनाला सर्वात्मका म्हणायला हवं !'
४६)
पुलंच्या ' सुंदर मी होणार ' या नाटकावर आधारित असलेला ' आज और कल ' हा हिंदी चित्रपट यशस्वी झाला नाही. त्याबद्दल बोलताना पुल म्हणाले, ' हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणं दोनच दिवस चालला. ' आज और कल !'
४७)
१९६५ साली पु.लं. नांदेडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. ती बातमी ऐकल्यावर अत्यानंदाच्या भरात श्री. श्रीराम मांडे यांनी ' पुलायन ' ही दिर्घ कविता एकटाकी लिहून काढली. त्यात त्यांनी ' पुलंकित ' शब्द प्रथम वापरला आणि नंतर तो खूपच लोकप्रिय झाला.
४८)
' माझे खाद्यजीवन ' या लेखात चिवड्यासंबंधी लिहिताना पुलं म्हणतात , '' चिवडा सोलापूरपेक्षा कोल्हापूरचा ! छत्रे यांचा ! महाराष्ट्रावर या तीन छत्र्यांचे अनंत उपकार आहेत . एक चिवडेवाले , दुसरे सर्कसवाले आणि तिसरे केरूनाना गणिती ! उपकार उतरत्या श्रेणीने घ्यावे ! कारण चिवडेवाल्या छत्र्यांनी कोल्हापूरच्या ' रम ' ला जी झणझणीत साथ दिली , ती असंख्य उघडे शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या अस्मानात पोहोचवून आली ....'' हे वाचल्यानंतर कोल्हापुरी संगीत चिवड्याचे आद्य निर्माते छत्रे गहिवरून गेले . त्यांनी आपले वार्धक्य विसरुन स्वतःच्या हातांनी पुलंसाठी चिवडा केला . पंधरा - सोळा वर्षापूर्वीची गोष्ट आहे . त्यांनी पुलंना सांगितले , कित्येक वर्षांनंतर मी स्वतः खास चिवडा बनवतो आहे . तो स्विकारा .
त्यांनी त्यापूर्वी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या चिवड्याचा डबा पाठवला होता . कुणाला ? लोकमान्य टिळकांना ! लोकमान्य विलायतेला निघाले होते तेव्हा !
४९)
'' हॅलो , शान्ताबाई ना ? मॉस्कोहून गोर्बाचेव्ह तुमच्याशी बोलू इच्छितायत . तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ... ''
'' काय भाई , तुम्ही नाव कधी बदललंत ? अं ?''
फोनवरील व्यक्तीचा सुपरिचित आवाज बरोबर ओळखून , हसू आवरत शान्ताबाई पु . लं . ना दाद द्यायच्या ...
बारा ऑक्टोबर हा ज्येष्ठ कवयित्री शान्ता ज . शेळके यांचा आणि आठ नोव्हेंबर हा मराठी माणसांचे लाडके व्यक्तिमत्त्व पु . ल . देशपांडे यांचा वाढदिवस . उभा महाराष्ट्र दरवर्षी ते आपलेपणाने साजरे करीत ; तर साहित्यक्षेत्रातील ही दोन मोठी माणसं एकमेकांच्या अशा ' खोड्या काढीत ' साजरा करीत . पण पु . लं . आणि सुनीताबाईंच्या विवाहाचा ' बारा जून ' हा ( भाईंचा स्मृतिदिनही हाच ) खास दिवस शान्ताबाईंनी आवर्जून सुनीताबाईंना भेटण्याचा दिवस असायचा .
50)
एकदा पु ल शाळेत असताना त्यांना कोणीतरी म्हणाले,
" ए देशपांडे तुमचे पूर्वज शेण वीकायचे ना ? "
त्यावर पु ल लगेच म्हणाले,
" हो ना तुमच्या पूर्वजांना शेण खायला लागायचा ना म्हणून वीकायचो आम्ही. "
त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे
आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले
"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".
२)
माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत
वाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न
ठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच
घाव घातला' .
३)
वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले,
तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली,
"हा मझा मित्र शरद तळवलकर"
"हो का? अरे व्वा!" पु.ल म्हणाले होते, "चांगला मनुष्य दिसतो! नव्हे,
हा चांगलाच असरणार!"
"हे कशावरून म्हणतोस तू?" वसंतरावांनी पु.लं. ना विचारलं.
"अरे, याच्या नावावरून कळतेय ते!" पु.ल. म्हणाले. याच्या नावात
एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही.
म्हणजे, हा माणूस सरळ असणारच!"
४)
पु.लं.च्या "उरलंसुरलं" ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद
" मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणा-यांचा
आवाज लगेच खाली आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे
भडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, ' प्लीज जरा
मोठ्याने बोलता का? ' असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाज
खाली येतो की नाही बघ."
५)
पुलंच्या लहानपणचा एक प्रसंग त्यांची चुणुक दाखविणारा आहे. ते पंधरा
र्षाचे असताना लोकमान्य सेवा सघांत साहीत्य सम्राट न.चीं केळकराचं व्याख्यान
होत. व्याख्यानानंतर श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची मुभा होती.
त्या काळी भारतांन फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारु नये, यावर चर्चा चालु होती.
शाळकरी पुरषोत्तम उभा राहीला आणी त्यानं तात्यासाहेबांन फेडरेशन स्वीकारावं,
की स्वीकारू नये, असा प्रश्न धीटपणे विचारला.
त्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं. "स्वीकारू नये, पण राबवावं" यावर पुरुषोत्तम म्हणाला, "मला आपलं उत्तर कळलं नाही."
तेव्हा समजावणीच्या सुरात ते म्हणाले, "बाळ, आपल्याला कळेल, असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा." ह्यावर पुरुषोत्तम लगेच म्हणाला,
"पुण्याला सध्या अंजीरांचा भाव काय आहे" तात्यासाहेबांच काही उत्तर येण्यापुर्वीच सभागह श्रोत्यांच्या हसण्यानं भरुन गेलं.
६)
एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली.
बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. "तुमच्या घरी काय, तुम्ही आणी सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार".
ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले.
"तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?"
७)
पुलंच्या हजरजबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या जातात.
'आनदंवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात विविध क्षेत्रातली मातब्बर मंडळी सहभागी झाली होती.
समोरच्या पंगतीत 'किर्लोस्कर' मासिकाचे संपादक मुकंदराव किर्लोस्कर बसलेले होते.
मधुनच ते उठले व तो सुखसोहळा आपल्या केमे-यात बंद करण्याच्या कामात लागले. परत येऊन पाहतात, तर ह्यांच पान गेलेलं
ह्यांची शोधक नजर पु.ल. लगेच उद,गारले, "मुकुंदराव, इथं संपादकीय पान नाहीये."
८)
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.लं. यांनी सरकारी कामकाजातील दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले,"रेडिओवरच्या मराठीतीन 'अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल' असं मी जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मल्ल कळेना! आता कळलं. 'सुत्र' हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही माहीती मिळाली, असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं असतं? म्हणजे आता आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती 'मंगळसुत्रा'कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही!"
९)
माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका.
एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखात घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही मुलाखात ऎकत होते.
हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना, त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, "तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती?"
लग्नाला खुप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करीत होत्या.
ते पाहुन पहिल्या रांगेतील पु.लं. उत्स्फुर्त्पणे मोठ्यानं म्हणाले, "अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या 'वर्मा'वर नको रे बोट ठेवुस!"
१०)
कोल्हापूर आणी तेथील एकूणच भाषा व्यवहार म्हणजे पु. ल. च्या मर्मबंधातील ठेव. कोल्हापूरी समाजाइतकाच कोल्हापूरी भाषेचा बाज सागंताना ते म्हणाले, 'इथे रंकाळ्याला रक्काळा म्हणतात पण नगर्याच्या नंगारा करतात. कोल्हापूरातलं इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरी बाहेर येऊन आपल्या छातीवर हात बडवायला लावील असं आहे. त्यानं शेतात ऊसं लावला' याच इग्रंजी रूपांतर इथल्या मुन्सफानं एकदा ' He applied U'S In his farm असं केलं होतं आणि त्यावेळच्या शुध्दलेखनच्या नियमाप्रमाणं 'यू' वरती अनुस्वार द्यायलाही तो विसरला नव्हता.
११)
एकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पाताळाऎवजी पु.ल. चे 'हसवणूक' हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहीले, 'प्रिय __हिस, तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पाताळाऎवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द हेतु फसवणूक नसून हसवणूक हाच आहे. तुझाच__!' त्यावर ही त्याची पत्नी चिडली. तिने थेटं पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण पत्रीकेखाली स्वाकक्ष्ररीनिशी त्याला समजावले, 'आपल्याकडे नवर्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर!"
१२)
नवीन शुध्दलेखनाचे नियम जर उच्चारानुसारी केले तर त्यानुसार होणारे शुध्दलेखन अधिक सुलभ व बिनचूक होईल, असं महामंडाळात घाटत होतं. त्यावर पु.ल. नी खालील छेद दिला, 'मी नुकताच एका ग्रामीण शाळेत गेलो होतो. तिथं मास्तर मुलांना शुध्दलेखन घालीत होते. ते म्हणाले, 'पोरांनो लिवा. कयाssssळs!'
१३)
हिंदुह्र्द्ययसम्राट बाळासाहेब ठाकरे यानां काही कारणास्तव हिंदुजा होस्पिटल मध्दे दाखल करण्यारत आले होते. ते ऎकताच पु.ल. उध्दारले, 'त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर आता 'गर्वसे कहो हम हिदंजा मे हे' असं लिहालया हरकत नाही.'
१४)
साहीत्य सघांत कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता. पु.ल. ना आर्वजुन बोलावले होते. नाटकाचा पहिला अकं चालू असता- नांच पडल्याचा आवाज झाला. शेजारचा घाबरुन पु.ल. ना म्हणाला, ' काय पडलं हो?' 'नाटक दुसरं काय?' पु.ल. उत्तरले.
१५)
कोल्हापुरला एकदा आमच्या नाटकाचा प्रयोग असतांना नाटकात काम करणारी एक मेत्रीण नुकतीच बाजारात जाऊन आली होती व अगदी रंगात येऊन मला सागंत होती, काय सुदंर सुदंर कोल्हापुरी साज आहेत गं इथल्या बाजारात., अप्रतीम नमुने आणि सूदंर कलाकुसर, अनं भरगच्च तर इतके की एक साज घातला गळ्यात की दुसंर काहीच घालायला नको.' हे ऎकत जवळपास असलेले भाई मीश्कीलपणे हळुच म्हणाले, 'खरं सागंतेस की काय?' क्षणभराने त्यातली खोच लक्षात आल्यावर ऎत्रिणीचीं लाजुन व आमची हसुन मुरकुंडी वळली.
१६)
'वॆद्यकातली एकच गोष्ट या क्रीकेटमध्ये येऊन चपखल बसली आहे. ती म्हणजे त्रिफळा. खेळणारांचे येथे चुर्ण व्हावे. गोट साफ.' - इती पु.ल.
१७)
एकदा वसतंराव देशपांडे पु.लं. ना म्हणाले "हि मुलगी (सुनिताबाई) म्हणजे एक रत्न आहे'. ह्यावर पु.लं. लगेच म्हणाले 'म्हणुनच गळ्यात बांधुन घेतलय!!
१८)
एकदा आपली आणी सुनिताबाईंची ओळख करुन देताना पु.लं. म्हणाले की "मी 'देशपांडे' आणी ह्या 'उपदेशपांडे"
१९)
एकदा एक भोजन समारंभात पु.लं. च्या एक बाजुला श्रि ना.ग. गोरे आणि दुस-या बाजुला श्रि भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु.लं. म्हणाले, "आफतच आहे. एकिकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग! !!"
२०)
एकदा पु.लं. ना एक कुकरी सेट गिफ्ट म्हणुन मीळाला. तो सेट सुनिता देशपांडे आपल्या भाचीला दाखवत होत्या.
सुनिताबाईंचा 'सर्व काही जपुन ठेवण्याचा " स्वभाव माहित असल्यामुळे भाची सुनिताबाईंना म्हणाली
" अगं, एवढा सुदंर सेट फुटु नये या भितीने तु तो कधी वापरणारच नाहीस का?"
त्यावर पु.लं. पटकन म्हणाले "हो तर !! सुनीता मला कधी ओमलेट सुद्धा करुन देत नाही ... अंडी फुटतील म्हणुन !!!"
२१)
पु.लं. चा वाढदिवस होता,
एका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला.
पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले.
हे बघुन व्यापारी म्हणाला "काय राव, काय झाले येवढे"?
पु.लं. म्हणाले, "बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही"
घरात हशा पिकला होता !
२२)
एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यानां कोणीतरी भेटला,
तो त्याचां चाहता होता. तो म्हणाला की
माझी फक्त दोन व्यक्ती वर श्रद्धा आहे, एक ञानेश्वर आणी दुसरे तुम्ही.
माझ्या खोलीत मी ञानेश्वरा च्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय.
तर पु.लं. म्हणाले "अहो असं काही करु नका नहीतर लोक विचारतील, ञानेश्वरानी ज्याच्या कडुन वेद म्हणुन घेतले तो रेडा हाच का म्हणुन?"
२३)
पुलं एकदा चितळ्यांच्या दुकानात गेले, मिठाई खरेदी केली आणि खोक्यात बांधून द्यायला सांगीतले. दुकानातील व्यक्ती म्हणाली "खोक्याचा चार्ज पडेल". त्यावर पुलं म्हणाले (म्हणे), "अरे वा, म्हणजे मिठाई फुकट?"
२४)
एकदा पु.ल. एक खेड्यात उतरले होते. तिकडच्या शाळेच्या प्रिन्सिपलनी त्यांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार केला. पुलंनी दिलेल्या खुर्चीवर बसतच त्या खुर्चीचा हात मोडला. सगळी पोरं खो खो हसायला लागली.
ओशाळलेले प्रिन्सिपल पुलना म्हणाले, "माफ करा पण हजारवेळा सांगूनही इकडच्या सुतारांकडून नीट कामच होत नाही."
पुल मिश्किलीत म्हणाले, "अहो करवत (!) नसेल"
२५)
डो. श्रीरंग आडारकर यांचे चिंरजीव अशोक यांना त्याच्या विवाहनिमित्त पु.लनी पाठविलेले पत्र.
"आजचा दिवस तुझ्या कोमल आयुष्याचा महत्त्वाचा.सुमारे चौतीस वर्षापूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्त्वाचा दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता."
२६)
स्वत:च्या खास विनोदी पध्द्तीत पु.ल.एके ठिकाणी म्हणतात," मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी व्याख्या आहे"
२७)
आपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या तथाकथित सवयीमुळे पु.ल. एकदा आपल्या पत्नीला-सुनीताईंना -म्हणाले," या घरात मी तेवढा देशपांडे आहे.तू 'उपदेश-पांडे' आहेस."
२८)
भारती मंगेशकर ह्या दामु अण्णा मालवणकर ह्या प्रसीध्द्य विनोदी कलाकाराची कन्या.त्या दिसायला अतिशय सुरेख होत्या आणी दामू अण्णा तसे दिसायला खास नव्हते!त्यामुळे पु.लं. नी जेव्हा तीला पाहिले तेव्हा म्हणाले " हि मुलगी बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!"
२९)
पु.लं.च्या एका सभेला अत्रे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, पु.ल. थोर साहित्यीक आहेत, त्यांनी खुप साहित्य नीर्मीती केली आहे. नंतर त्यांच्या कडें बघत ते पुढे म्हणाले सहाजिक आहे, त्यांच्या नांवात पु आणि ल दोन्ही आहे,मग निर्मीतिस काय कमी?
३०)
पुलं एका समारंभाला जाण्यासाठी तयार होत असताना म्हणाले," मी कुठल्याही समारंभाला 'बो'लावल्याशिवाय जात नाही.
३१)
एकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते म्हणाले," आता मला कळले,पायांना पाव का म्हणतात ते!"
३२)
पुण्यात भानुविलास नावाचे चित्रपटगृह होते. तर सुरुवातीला त्याला पत्र्याचे छप्पर होते. आणि त्याच्या छतातून
उन्हाचे कवडसे पडत असत. एकदा पु.ल.(?) तिथे गेले होते आणि ते कवडसे पाहून म्हणाले "अगदी
बरोबर नाव ठेवले आहे, भानुविलास!"
३३)
'वाऱ्यावरची वरात'चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या दिवशी बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने निघाले. विंगेत उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले... 'प्रयोग संपेपर्यंत थांब!' लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले, 'उद्या याची 'वरात' निघणार आहे, पण तो आजच 'वाऱ्यावर' स्वार होऊन आला आहे'...आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
३४)
पुणे आकाशवाणीवर १९५५ मध्ये पु.ल. विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख म्हणून कार्यरत होते. जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत सगळे निर्माते एकत्र बसत असे. त्यांत पु.ल., कविवर्य बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी असायची. त्यावेळचा एक प्रसंग .
महात्मा गाधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा २ ऑक्टोबरचे कार्यक्रम ठरवण्यासाठी केंद्र्संचालकानी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या. कुणी काही कुणी काही कार्यक्रम सुचवले पु.ल. म्हणाले "गांधाजींना मौन प्रिय होते. तेव्हा आपण २ ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू नये." यावर संचालकांसह सर्व जण खळखळून हसले.
३५)
एकदा एक 'कदम' नावाचे गृहस्थ पु लं कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन आले.....पु लं नि आशीर्वाद दिला .......
'कदम कदम बढाये जा'
३६)
सुनीताबाईंसह वसंतराव देशपांडे आणि पुलंचा गाडीतून प्रवास सुरू असताना जेव्हा समोर एक मोठा गवा आक्रमक भूमिकेत येतो आणि वसंतराव सुनीताबाईंना इंग्रजीत काही तरी सूचना करतात, हे ऐकून "पुलं' म्हणतात, "त्या गव्याला इंग्रजी समजत नाही म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलतात।'
३७)
एका सगींत संमेलनाच्या भाषणात पु.ल. नी एक किस्सा सांगितला होता.
'एकदा एका शेताच्या बांधावरुन जात असताना एक शेतकरी शेतात काहीतरी काम करताना दिसला. आम्हा लेखकांना कुठे गप्पा केल्याशीवाय राहवत नाही. त्या स्वभावानुसार मी त्या शेतकराला विचारलं "काय हो शेतकरी बुवा, या झाडाला कोणते खत घातले तर त्याला चांगले टॉमेटो येतील?" त्यावर तो शेतकरी चटकन म्हणाला "या झाडाला माझ्या हाडांचे खत जरी घातलेत तरी त्याला टॉमेटो कधीच येणार नाहीत कारण ते झाड वांग्याचे आहे।"
३८)
काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं.
गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ' पुलं ' गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा गंमतीनं म्हणाले,
' आजकाल मला आपला गणपतीबाप्पा ' गणपतीपप्पा ' झाल्यासारखा वाटत
३९)
आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना मुख्यमंत्र्यांनी का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले,
' मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ' संजय उवाच ' असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला !'
पुलंनी जनता पक्षाच्या प्रचारसभेतून भाषण सुरू करताच ' त्यांना आत कंठ फुटला आहे ' असे उद्गार यशवंतराव चव्हाणांनी काढले होते.
त्याचा समाचार घेताना पु.ल. म्हणाले, ' गळा यांनीच दाबला आणि बोलू दिलं नाही, आणि आता म्हणतात, कंठ फुटला. ते असो, पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही !
४०)
एक गाजलेल्या संगीत नाटकात एक सुप्रसिद्ध गायक नट कित्येक वर्षं श्रीकृष्णाची भूमिका करत होता. खरं तर, उतारवयामुळं ती भूमिका त्याला शोभत नव्हती, तरीही त्याचं आपलं श्रीकृष्णाची भूमिका करणं सुरूच होतं.
प्रश्न होता, त्याला हे सांगायचं कुणी ?
एका रात्री त्या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगापूर्वीची नेहमीची गडबड सुरू होती. तो नट पीतांबर नेसून, रत्नजडित अलंकार लेवून आणि डोक्यावर मुकूट चढवून, श्रीकृष्णाच्या संपूर्ण पेहरावात हातावरचा शेला आणि सुटलेलं पोट सावरत रंगपटात उभा होता.
तेवढ्यात पु.लं. आपल्या काही मित्रांबरोबर रंगपटांत आले. क्षणभर त्या सजलेल्या श्रीकृष्णाकडे पाहतच राहिले. कदाचित त्या नटाचं त्याच्या तारुण्यातील देखणं रुप त्यांच्या डोळ्यासमोर क्षणभर तरळलं असावं. पु.लं.च्या मित्रांना त्यांचं हे त्याला न ओळखण्यासारखं पाहणं थोडं नवलाईचं वाटलं. न राहवून त्यांनी विचारलं, ' हे काय, भाई, ह्यांना ओळखलं नाही का ? अहो, हे आपले... '
पुलं त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, ' अरे व्वा ! ओळखलं नाही, कसं म्हणता ? ह्यांना पाहूनच तर आज देवाला ' अवतार ' ध्यान का म्हणतात, ते समजल.
४१)
एकदा पुल कुटुंब आणि वसंतराव कुठल्याशा अभयारण्यात गेले होते बहुधा राधानगरी. तिथे त्यांच्या कारसमोर एक महाकाय आणि मस्तवाल रानरेडा आला आणि त्यांच्याकडे खुनशीपणे बघू लागला. तेव्हा वसंतराव म्हणाले भाई, आय थिकं ही इस गोइंग टु चार्ज. पुल त्यांना म्हणाले, रेड्याला कळू नये म्हणून इंग्लिशमधे बोलतोयस वाटतं? हे ऐकल्यावर त्या भीतीदायक प्रसंगातही जोरदार हशा पिकला.
४२)
एकदा पुलं पुण्यातील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई आणायला गेले. त्या मिठाईवाल्यानं कागदात बांधून ती मिठाई दिली. कागदातल्या मिठाईकडे पाहत पुलंनी ' बॉक्स मिळेल का ?' म्हणून विचारलं.
' हो पण त्या बॉक्सला पैसे पडतील. ' दुकानदारानं टिपिकल पुणेरी पद्धतीनं उत्तर दिलं. ' अरे वा ! म्हणजे मिठाई फुकट , वाटतं ? लगेच पुलं उद्गारले.
४३)
गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ' मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. '
४४)
हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ' त्यात काय ? ' सफरचंद ' म्हणावं. '
मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ' एअरहोस्टेसला आपण ' हवाई सुंदरी ' म्हणतो, तर नर्सला ' दवाई सुंदरी ' का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ' वाढपी ' म्हणतो, तर वैमानिकाला ' उडपी ' का म्हणू नये ?'
त्याच सुरात पुलं खूप दारू पिणा-याला ' पिताश्री ' किंवा ' राष्ट्रपिता ' म्हणतात
४५)
अरुण आठल्ये आणि पुलं एकदा चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी म्हणून गेले. चायनीज फूडचं वैशिष्ट्य सांगताना पुलं म्हणाले,
' चायनीज फूड स्टार्टस वुईथ चिलीज अॅण्ड एण्डस वुईथ लिचीज.
' चायनीज फूड पाहताच त्यांना आजची शिक्षणपद्धती आठवते.
जेवण घेताना खूप जेवल्यासारखं वाटतं, पण थोड्याच वेळात भूक लागते, हे लक्षात घेऊन पुलं म्हणतात, ' आपल्या शिक्षणासारखं हे चिनी जेवण घेताना खूप घेतल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात पोट रिकामंच राहतं. '
चिनी स्वीट कॉर्न सूप फार प्रसिद्ध आहे. या जेवणात मका फार वापराला जातो. त्यावर पुलंचं भाष्य : ' चिनी भोजनाला सर्वात्मका म्हणायला हवं !'
४६)
पुलंच्या ' सुंदर मी होणार ' या नाटकावर आधारित असलेला ' आज और कल ' हा हिंदी चित्रपट यशस्वी झाला नाही. त्याबद्दल बोलताना पुल म्हणाले, ' हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणं दोनच दिवस चालला. ' आज और कल !'
४७)
१९६५ साली पु.लं. नांदेडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. ती बातमी ऐकल्यावर अत्यानंदाच्या भरात श्री. श्रीराम मांडे यांनी ' पुलायन ' ही दिर्घ कविता एकटाकी लिहून काढली. त्यात त्यांनी ' पुलंकित ' शब्द प्रथम वापरला आणि नंतर तो खूपच लोकप्रिय झाला.
४८)
' माझे खाद्यजीवन ' या लेखात चिवड्यासंबंधी लिहिताना पुलं म्हणतात , '' चिवडा सोलापूरपेक्षा कोल्हापूरचा ! छत्रे यांचा ! महाराष्ट्रावर या तीन छत्र्यांचे अनंत उपकार आहेत . एक चिवडेवाले , दुसरे सर्कसवाले आणि तिसरे केरूनाना गणिती ! उपकार उतरत्या श्रेणीने घ्यावे ! कारण चिवडेवाल्या छत्र्यांनी कोल्हापूरच्या ' रम ' ला जी झणझणीत साथ दिली , ती असंख्य उघडे शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या अस्मानात पोहोचवून आली ....'' हे वाचल्यानंतर कोल्हापुरी संगीत चिवड्याचे आद्य निर्माते छत्रे गहिवरून गेले . त्यांनी आपले वार्धक्य विसरुन स्वतःच्या हातांनी पुलंसाठी चिवडा केला . पंधरा - सोळा वर्षापूर्वीची गोष्ट आहे . त्यांनी पुलंना सांगितले , कित्येक वर्षांनंतर मी स्वतः खास चिवडा बनवतो आहे . तो स्विकारा .
त्यांनी त्यापूर्वी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या चिवड्याचा डबा पाठवला होता . कुणाला ? लोकमान्य टिळकांना ! लोकमान्य विलायतेला निघाले होते तेव्हा !
४९)
'' हॅलो , शान्ताबाई ना ? मॉस्कोहून गोर्बाचेव्ह तुमच्याशी बोलू इच्छितायत . तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ... ''
'' काय भाई , तुम्ही नाव कधी बदललंत ? अं ?''
फोनवरील व्यक्तीचा सुपरिचित आवाज बरोबर ओळखून , हसू आवरत शान्ताबाई पु . लं . ना दाद द्यायच्या ...
बारा ऑक्टोबर हा ज्येष्ठ कवयित्री शान्ता ज . शेळके यांचा आणि आठ नोव्हेंबर हा मराठी माणसांचे लाडके व्यक्तिमत्त्व पु . ल . देशपांडे यांचा वाढदिवस . उभा महाराष्ट्र दरवर्षी ते आपलेपणाने साजरे करीत ; तर साहित्यक्षेत्रातील ही दोन मोठी माणसं एकमेकांच्या अशा ' खोड्या काढीत ' साजरा करीत . पण पु . लं . आणि सुनीताबाईंच्या विवाहाचा ' बारा जून ' हा ( भाईंचा स्मृतिदिनही हाच ) खास दिवस शान्ताबाईंनी आवर्जून सुनीताबाईंना भेटण्याचा दिवस असायचा .
50)
एकदा पु ल शाळेत असताना त्यांना कोणीतरी म्हणाले,
" ए देशपांडे तुमचे पूर्वज शेण वीकायचे ना ? "
त्यावर पु ल लगेच म्हणाले,
" हो ना तुमच्या पूर्वजांना शेण खायला लागायचा ना म्हणून वीकायचो आम्ही. "
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय.
चेह-यावर मुखवटा लावून आयुष्य हे जगतोय..
उसण्या आनंदावर खोटं खोटं हसतोय..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..
प्रेम काय माहित कसं असतं..? कसं दिसतं..?
भुलून गोड शब्दांना प्रेम समजुन मिरवतोय..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..
बाबांची इभ्रत, समाजाची भीती
एक पोकळ नातं आयुष्यभर झेलतोय..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..
वळीवाच्या पावसाला श्रावण सरी समजतोय..
मन वेडपिसं होउन त्यात ओलचिम्ब भिजतंय..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..
माझेच प्रश्न माझीच उत्तरं, मीच साधन मीच साध्य..
कळतंय सारं पण वळत मात्र काहीच नाहीये..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..
बंदिस्त पिंज-यालाच आकाश समजतोय..
क्षितिज माझं त्याच्यापलिकडे आहे हे सोयिस्करपणे विसरलोय..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..
जगाला सांगतोय मी आनंदात लोळतोय..
आत मात्र रोज़ रडतोय, कुढतोय, संपतोय..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..
कठ्पुतळीचा खेळ आता आयुष्य हे झालंय..
जो जसा नाचवेल मी तसा नाचतोय..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..
स्वत:लाच फसवन्याची आता सवय इतकी झालीये..
की आरसाही बघताना भीती मला वाटतेय..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..
आयुष्य हे असंच जाणार, फसवणूक स्वत:ची कधीच नाही संपणार..
हातावरील रेषांच्या लांबीत सुख माझं मोजतोय..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..
जगाच्या या रहाटगाडग्यात एक " सोंगाड्या ".. म्हणून जगतोय ..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..
पण ,
एकदा तरी मनाशी प्रामाणिक मला राहायचंय..
काचेसारख पारदर्शक त्याला सुद्धा करायचंय..
माझ्या हक्काचा माझ्या वाटणीचा एक श्वास मला घ्यायचाय..
एक दिवस का होईना पण स्वत:साठी जगायचंय..
आज आता ह्या क्षणापासून सुरुवात मी करतोय..
आणि खरं सांगू का अंतरंगी स्वर्गच अनुभवतोय..
उसण्या आनंदावर खोटं खोटं हसतोय..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..
प्रेम काय माहित कसं असतं..? कसं दिसतं..?
भुलून गोड शब्दांना प्रेम समजुन मिरवतोय..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..
बाबांची इभ्रत, समाजाची भीती
एक पोकळ नातं आयुष्यभर झेलतोय..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..
वळीवाच्या पावसाला श्रावण सरी समजतोय..
मन वेडपिसं होउन त्यात ओलचिम्ब भिजतंय..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..
माझेच प्रश्न माझीच उत्तरं, मीच साधन मीच साध्य..
कळतंय सारं पण वळत मात्र काहीच नाहीये..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..
बंदिस्त पिंज-यालाच आकाश समजतोय..
क्षितिज माझं त्याच्यापलिकडे आहे हे सोयिस्करपणे विसरलोय..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..
जगाला सांगतोय मी आनंदात लोळतोय..
आत मात्र रोज़ रडतोय, कुढतोय, संपतोय..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..
कठ्पुतळीचा खेळ आता आयुष्य हे झालंय..
जो जसा नाचवेल मी तसा नाचतोय..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..
स्वत:लाच फसवन्याची आता सवय इतकी झालीये..
की आरसाही बघताना भीती मला वाटतेय..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..
आयुष्य हे असंच जाणार, फसवणूक स्वत:ची कधीच नाही संपणार..
हातावरील रेषांच्या लांबीत सुख माझं मोजतोय..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..
जगाच्या या रहाटगाडग्यात एक " सोंगाड्या ".. म्हणून जगतोय ..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..
पण ,
एकदा तरी मनाशी प्रामाणिक मला राहायचंय..
काचेसारख पारदर्शक त्याला सुद्धा करायचंय..
माझ्या हक्काचा माझ्या वाटणीचा एक श्वास मला घ्यायचाय..
एक दिवस का होईना पण स्वत:साठी जगायचंय..
आज आता ह्या क्षणापासून सुरुवात मी करतोय..
आणि खरं सांगू का अंतरंगी स्वर्गच अनुभवतोय..
रोज त्या दोघी स्टेशनवर भेटायच्या ...
गर्दीत नेहमी घाईत दिसायच्या
सतत एकमेकींना शोधत फिरायच्या
नजर भिडली की हायस हसायच्या
रोज त्या दोघी स्टेशनवर भेटायच्या ...
एक नुकतीच त्यातली लग्न झालेली
तर दुसरीन आत्ताच पन्नाशी ओलांडलेली
मैत्रिणी नक्कीच नव्हत्या अन
आई - मुलीची ना खूण पटलेली
ओलावा परी तोच, त्यांच्या नात्याचा ...
रोज त्या दोघी स्टेशनवर भेटायच्या ...
कधी पिशवीतून आणलेले बेसनाचे लाडू
कधी स्टीलच्या डब्यातली पुरणपोळी
कधी गरम गरम केलेला गाजराचा हलवा
तर कधी कागदात नुसतीच लिंबाची गोळी
बाकावर एकमेकींना, मग प्रेमाने भरवायच्या ...
रोज त्या दोघी स्टेशनवर भेटायच्या ...
.
.
.
आज ती स्टेशनवर एकटीच दिसली
रोजच्या बाकावर जाऊन शांत बसली
ना शोधाशोध ना घाई कसली
लोकलमधेही कशी निमूट चढली
आज नाही सोबत, जशा नेहमी असायच्या ...
रोज त्या दोघी स्टेशनवर भेटायच्या ...
बरेच दिवस रोज मग हाच प्रकार
मनात माझ्या तेव्हा शंका हजार
न राहवून शेवटी मी विचारलं तिला
तिचे ते उत्तर आणि मी लाचार
.
.
.
" माझ्या माहेरी त्या शेजारी रहायच्या "
" आईन दिलेलं आणून मला द्यायच्या "
" आता कधीच नाही तुम्हाला दिसणार त्या "
" आता कधीच नाही स्टेशनावर येणार त्या "
.
.
.
तिचे ते बोल तिच्या हुंदक्यात विरले
डोळ्याकडे जाता पदर सारे मला कळले
तिच्या त्या वाक्याने आज गहिवरले
नात्यावीण नात्याचे गुज आज कळले
आता कधीच दिसणार नाही त्या, जशा नेहमी दिसायच्या ...
रोज त्या दोघी तेव्हा स्टेशनवर भेटायच्या ...
सतत एकमेकींना शोधत फिरायच्या
नजर भिडली की हायस हसायच्या
रोज त्या दोघी स्टेशनवर भेटायच्या ...
एक नुकतीच त्यातली लग्न झालेली
तर दुसरीन आत्ताच पन्नाशी ओलांडलेली
मैत्रिणी नक्कीच नव्हत्या अन
आई - मुलीची ना खूण पटलेली
ओलावा परी तोच, त्यांच्या नात्याचा ...
रोज त्या दोघी स्टेशनवर भेटायच्या ...
कधी पिशवीतून आणलेले बेसनाचे लाडू
कधी स्टीलच्या डब्यातली पुरणपोळी
कधी गरम गरम केलेला गाजराचा हलवा
तर कधी कागदात नुसतीच लिंबाची गोळी
बाकावर एकमेकींना, मग प्रेमाने भरवायच्या ...
रोज त्या दोघी स्टेशनवर भेटायच्या ...
.
.
.
आज ती स्टेशनवर एकटीच दिसली
रोजच्या बाकावर जाऊन शांत बसली
ना शोधाशोध ना घाई कसली
लोकलमधेही कशी निमूट चढली
आज नाही सोबत, जशा नेहमी असायच्या ...
रोज त्या दोघी स्टेशनवर भेटायच्या ...
बरेच दिवस रोज मग हाच प्रकार
मनात माझ्या तेव्हा शंका हजार
न राहवून शेवटी मी विचारलं तिला
तिचे ते उत्तर आणि मी लाचार
.
.
.
" माझ्या माहेरी त्या शेजारी रहायच्या "
" आईन दिलेलं आणून मला द्यायच्या "
" आता कधीच नाही तुम्हाला दिसणार त्या "
" आता कधीच नाही स्टेशनावर येणार त्या "
.
.
.
तिचे ते बोल तिच्या हुंदक्यात विरले
डोळ्याकडे जाता पदर सारे मला कळले
तिच्या त्या वाक्याने आज गहिवरले
नात्यावीण नात्याचे गुज आज कळले
आता कधीच दिसणार नाही त्या, जशा नेहमी दिसायच्या ...
रोज त्या दोघी तेव्हा स्टेशनवर भेटायच्या ...
मी प्रेम केल...
प्रेम करताना विचार नाही केला
मला प्रेम मिळेल का
तू होकार देशील का
तू माझी होशील का
माझ्या या निरास जीवनात
नंदनवन फुलेल का
मनापासून....मनावर....
प्रेम करताना कसला
विचार करायचा नसतो
विचार करून कधी
प्रेम करता येत नाही...
मी प्रेम केल...
तुझ्या गोड हसण्यावर
तुझ्या शांत बसण्यावर
तुझ्या मोकळेपणावर
आणि वेगळ्या वाटणाऱ्या स्वभावर
मी प्रेम केले
तुझ्या मंजुळ बोलण्यावर
मासोळी डोळ्यातील बोलाकेपणावर
तुझ्या चेहर्यातील निरागस्तेवर
आणि तेवढ्याच शांत मनावर
मी प्रेम केले
झ्या कधी तरी रागावण्यावर
रागाने लाल झालेल्या त्या नाकावर
लटके नाक मुरडन्यावर
आणि गाल फुगवून बसण्यावर
मला प्रेम मिळेल का
तू होकार देशील का
तू माझी होशील का
माझ्या या निरास जीवनात
नंदनवन फुलेल का
मनापासून....मनावर....
प्रेम करताना कसला
विचार करायचा नसतो
विचार करून कधी
प्रेम करता येत नाही...
मी प्रेम केल...
तुझ्या गोड हसण्यावर
तुझ्या शांत बसण्यावर
तुझ्या मोकळेपणावर
आणि वेगळ्या वाटणाऱ्या स्वभावर
मी प्रेम केले
तुझ्या मंजुळ बोलण्यावर
मासोळी डोळ्यातील बोलाकेपणावर
तुझ्या चेहर्यातील निरागस्तेवर
आणि तेवढ्याच शांत मनावर
मी प्रेम केले
झ्या कधी तरी रागावण्यावर
रागाने लाल झालेल्या त्या नाकावर
लटके नाक मुरडन्यावर
आणि गाल फुगवून बसण्यावर
मी फ़क्त प्रेम केल होत
केल होत मी प्रेम .....
तुझ्या गोड हसण्यावर,
तुझ्या शांत स्वभावावर,
तुझ्या डोळ्यांवर,
केल होत मी प्रेम .....
तुझ्या मंजुळ बोलण्यावर,
तुझ्या डोळ्यांतील बोलाकेपनावर,
तुझ्या निरागस स्वभावावर,
तुझ्या तेवढ्याच शांत मनावर,
केल होत मी प्रेम .....
तुझ्या त्या रागावान्यावर,
रागाने लाल झालेल्या त्या गालांवर,
नाक मुरद्न्यावर,
गाल फुगवून बसन्यावर,
केल होत मी प्रेम .....
तुझ्या ईश्श म्हनन्यावर,
तुझ्या लाजन्यावर,
तुझ्या नजरेवर,
तुझ्या गुलाबी गालांवर,
केल होत मी प्रेम .....
प्रेम करताना विचार नाही केला,
तू होकार देशील का,
तू माझी होशील का,
या नीरस आयुष्यात नंदनवन फुलेल का,
मी फ़क्त प्रेम केल होत ......
तुझ्या गोड हसण्यावर,
तुझ्या शांत स्वभावावर,
तुझ्या डोळ्यांवर,
केल होत मी प्रेम .....
तुझ्या मंजुळ बोलण्यावर,
तुझ्या डोळ्यांतील बोलाकेपनावर,
तुझ्या निरागस स्वभावावर,
तुझ्या तेवढ्याच शांत मनावर,
केल होत मी प्रेम .....
तुझ्या त्या रागावान्यावर,
रागाने लाल झालेल्या त्या गालांवर,
नाक मुरद्न्यावर,
गाल फुगवून बसन्यावर,
केल होत मी प्रेम .....
तुझ्या ईश्श म्हनन्यावर,
तुझ्या लाजन्यावर,
तुझ्या नजरेवर,
तुझ्या गुलाबी गालांवर,
केल होत मी प्रेम .....
प्रेम करताना विचार नाही केला,
तू होकार देशील का,
तू माझी होशील का,
या नीरस आयुष्यात नंदनवन फुलेल का,
मी फ़क्त प्रेम केल होत ......
काही अनुभव ...........
कधीचं कोणाच्या भावनांशी खेळू नये
कारण कदाचित तुम्ही हा खेळ जिंकाल
पण त्या व्यक्तीला कायमचे गमवाल....
सहनशक्ती खरचं अशी का असते ?
यासाठी नाही की वाईट लोकं जास्त आवाज करतात म्हणून
यासाठी की काहीही झाले तरी लोकं नेहमी शांतचं असतात...
मी त्या लोकांचा सदैव आभारी असेल ज्यांनी माला
नकार दिला आणि शक्य असूनही कधीचं मदत केली नाही
कारण त्यामुळेचं मी बरेचं काही शिकलो आणि आज
कुणाचीही मदत न घेता एकटाचं काहीही करु शकतो
काहिंचा चेहरा आनंदी असणे याचा अर्थ असा नाही की त्यांना दुखः नाही
याचा अर्थ असाही असू शकतो कि त्यांनी दुखाःशी समझोता केला आहे
जर तुमच्या कडे दिवा आहे तर हर एक तुमच्या मागे येईल
पण अंधारात तर सावली सुध्दा साथ सोडून देते
दुसर्यासोबत हरणे एकदम सोपे असते पण त्याला कायमचे जिंकणे एकदम अवघड
Wednesday, October 19, 2011
कावते का बायको
बोलता बोलता शेजारणीशी कावते का बायको
सारखी मागील खिडकी लावते का बायको
माप ओलांडून आली काल दारातून ज्या
आज त्या दारात सांगा मावते का बायको
लग्न केले पाहुनीया गाय गोठ्यातील
आज शिंगे रोज मजला दावते का बायको
सोबतीला टंच तरण्या मॉड बहिणी सोडूनी
खाष्ट आईला सदा बोलावते का बायको
बोलतो,रागाविली की देखणी दिसतेस तू
हे खरे मानुनिया-रागावते का बायको ?
भांडते माझ्यासाठी या बिपाशी - माधुरी
गोड त्या स्वप्नातही डोकावते का बायको
स्मार्ट पी.ए.मी नव्याने नेमलीले पाहुनी
रोज प्रश्नांनी नव्या भंडवते का बायको
ज्येष्ठ्तेने वाढते का हो खुमारी त्यातली (?)
ती अशी आहे तरी लोभावते का बायको
खास ती शो-केसमधील सिल्क साडी आणली
पाहुया तरी आज रात्री पावते का बायको
मुली असतात फुलासारख्या ...
मुली असतात फुलासारख्या
मुली लहान मुलासारख्या
त्यांच्या हसण्यान जगात बहार आहे
त्यांच्या रडण्यात मानवजातीची हार आहे
मुली म्हणजे relations
मुली म्हणजे emotions
छोट्या छोट्या गोष्टीनी हिरमुसनार्या
शंभर जन्म कुरबान अशा लाघवी रुसणार्या
मुली म्हणजे पाऊस ग्रीष्मातला
मुली म्हणजे मोर श्रावणातल्या
मुली म्हणजे ठसून सौंदर्य
मुली म्हणजे त्याग औंदर्य
मुली असतात softcorner
मुली असतात melting point
घसरत्या आमच्या career च्या मुलीच असतात turning point
त्यांच नुसात् smile देण म्हणजे आमच्यासाठी हर्षवायू
पण रुसण म्हणजे अर्धान्गवायू
मुली वाटतात हव्याहव्याश्या
मुली वाटतात आपल्याशा
आमच मन समजून घेणार्या
दुखात आम्हाला आधार देणार्या
कधी कधी त्यांच्या माझ्या नात्याला
काही नाव नसत पण तरही ते जपायच असत.................
प्रेम कोणी करत नाही ..होऊन जाते
प्रेम हे कोणी करत नाही
ते कळत नकळत होऊन जाते
असे बोलतात ....
तेच माझ्याबरोबर पण झाले,
मला ते का कसे नाही आले कळून....
मन घाबरत होते तिला विचारायला
कारण वाटत होते त्यामुळे
एक खूप चांगली मैत्रीण बसेन गमवून...
तरी सुद्धा एक दिवस सांगून टाकले
मनातले सर्व काही धाडस करून....
पण हे वास्तवात शक्य नाही
असे तिने मला दिली जाणीव करून....
अन सलग्नता (attachment ) खूप वाईट
असते तिनेच मला दिले लक्षात आणून ....
आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत
आणि यापुढेही राहणार हेहि आम्ही आहोत जाणून....
पण जाता जाता गेली जगण्याची एक नवीन उमेद देऊन....
मीही बोललो तिला कि मैत्रीचा हा ठेवा
ठेवेन मी आयुष्यभर जपून ....
तिला वाटते मी खूप मोठे व्हावे
अन एक दिवस नक्की यशस्वी
होईन मी निवडलेल्या क्षेत्रात
दाखवेन नाव कमवून ....
आता मी हि माझे पूर्ण लक्ष देत आहे
career कडे झोकून ....
खरचं खऱ्या प्रेमामध्ये खूप ताकद असते
त्यामुळे खूप बदल घडतात, करावेसे वाटतात
हे समजले हि असेल तुम्हाला
कदाचित माझी कविता वाचून ...
हि कविता वाचून तुम्हीही
कदाचित गेले असाल भारावून
पण आता मी माझा कविता लिहिण्याचा
छंद देत आहे सोडून ..
कारण आता तीच नाही आहे
माझ्या आयुष्यात हे कटू सत्य आहे ..
मग कवितेत भावनिक शब्द
मांडू तरी कोणाकडे पाहून ....
हात तुझे माझ्या हातात असावे...
हात तुझे माझ्या हातात असावे...
घेवून तुझे हात हातात दुरवर चालावे...
हातांनीच तुझ्या माझ्याशी बोलावे...
हातांनीच मग माझ्या उत्तर तुला द्यावे...
हातानेच तुला जवळ घ्यावे...
दूर तू मला हातानेच ढकलावे...
हाताला माझ्या अनेक प्रश्न पडावे...
की हाताने तुझ्या असे का वागावे?..
मी परत तुझ्या हातपाय पडावे...
मग हात तू हातात देवून मला फुलवावे...
यावे मनात की, हात तुझा पकडून पळून जावे...
पण हात हातात गुंफून तू मला थांबवावे...
तुझ्या घरच्यांनी मग हात धुवून मागे लागावे..
दोनाचे चार हात तुझे, करायचे ठरवावे..
तू मला मग हातानेच जवळ बोलवावे..माझ्या हातांशी करत चाळा खूप रडावे...
वाटे तेव्हा आपल्या हातांना हजारो हात आणखी फुटावे..
आता वाचकांनाही असेच काहीतरी वाटावे...
की हातांनीच त्याच माझा गळा दाबावे...
असा असावा माझा प्रियकर ...
असा असावा माझा प्रियकर ...
भ्रमरासारखा गुंजन करणारा ,
गप्प राहा अस म्हणुन ही बडबड करणारा ,
मनातल त्याच्या निरागस बोलणारा ,
सतत हसणारा अन दुस-यांना हसवणारा ,
दूर राहूनही जवलिक निर्माण करणारा ,
त्याच्या प्रेमाने मोहून टाकनारा ,
त्याच माझ्यावरच प्रेम पाहून दुस-
यांना हेवा वाटेल अस राहणारा ,
वसंताताल्या श्रावनाप्रमाने भासणारा ,
अन मुसलधार पावसात प्रणयधुंद होणारा ,
माझ्या मनातल ओळखून मला समजणारा ,
माझ चुकलेल पावुल सावरणारा ,
माझ्या बडबडीवर रागावनारा अन हसणारा ,
माझ्या डोळ्यातून वाहणार
पानी त्याच्या ओठाने टिपनारा,
आपलस करून सोबत चालणारा ,
सुख दू:खात सावलिप्रमाने राहणारा,
असा असावा माझा प्रियकर....
माझ्यावर खूप प्रेम करणारा ♥♥♥
पाहून गोड हसली मला
कालचं ती दिसली मला
पाहून गोड हसली मला
मी मात्र हसलो नाही
तिच्याशी काहीच बोललो नाही
...
ती मात्र बोलत होती
मी काहीतरी बोलेल याची वाट पाहत होती
खूप काही आठवत होते
डोळे चिम्ब भिजले होते
अश्रू काही पडत नव्हते
पण मनात तलाव साठत होता
काही शब्दच फुटत नव्हते
काय बोलावे काही समजत नव्हते
तयार होती ती कुठेतरी जाण्यासाठी
मनात बोलतं होतो मी थाब ना गं माझ्यासाठी
असा मनात विचार आला म्हणून स्वःतावरचं चिडत होतो
आम्ही आता एकत्र नाही हेचं मी विसरलो होतो
बघता बघता गेली ती निघून
पुन्हा गेल्या त्या जखमा भिरून
बरं झालं असतं ती दिसलीच नसती
मला पाहून हसलीचं नसती........................
मेल्या संवेदना
मेल्या संवेदना
आता ना वेदना
थकल्या मनाला
जागवितात अन्ना
निति नियम धाब्यावर
भ्रष्टाचार राजधर्म
रामबाण लोकपाल
थकलेल्या मना
रोजची लढाई
रोजचा झगडा
गांजलेल्या रयतेला
मसीहा अन्ना
हाता तोंडाची
पड़े ना गाठ
वर्षे स्वातंत्र्याला
उलटली साठ
गोरयांची गुलामी
काल्यांची मगरुरी
अन्ना अटकेत
दाउद फरारी
स्त्रियांच्या मैत्रीपेक्षा पुरुषांची मैत्री अधिक घट्ट असते.कसे ????
स्त्रियांच्या मैत्रीपेक्षा पुरुषांची मैत्री अधिक घट्ट असते.कसे ????
असे कसे विचारता ????कसे ते पाहा.
एकदा एक बायको संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही.
दुसऱ्या दिवशी नवरा विचारतो तेव्हा ती सांगते
"अरे, मी एका मैत्रिणीच्या घरी राहिले होते"
नवऱ्याचा तिच्या शब्दांवर विश्वास बसत नाही.
तो तिच्या सर्वात जवळच्या 20 मैत्रिणींना फोन करतो.
ती काल आपल्याकडे आली नव्हती, असंच 20 ही जणी सांगतात.
after 10 days..........
आता जेव्हा नवरा संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही तेव्हा काय होते पाहा.
दुसऱ्या दिवशी सकाळी बायको विचारते.
तेव्हा तो सांगतो
"अगं मी माझ्या एका मित्राच्या घरी राहिलो होतो"
बायकोचा नवऱ्यावर विश्वास बसत नाही.
ती त्याच्या सर्वात जवळच्या 20 मित्रांना फोन करते.
त्यांतले 10 जण छातीठोकपणे सांगतात की काल रात्री तो त्याच्याच घरी होता.
आणी आणी आणीउरलेले 10 जण तर तो आत्ताही आपल्या घरातच आहे असंही सांगून टाकतात
हा....... हा.......... हा................
मॉल मधे भेटली एक मुलगी ख़ास
मॉल मधे भेटली एक मुलगी ख़ास
घेत होती जीन्स आणि टॉप....!
एक टॉप तिने उचलला
कसा दिसतो म्हणून बघितला....!
सहजच नजर माझ्यावर गेली
मी हिम्मत करुन नकारार्थी मान हलवली...!
नाक मुरडतच तिने टॉप खाली ठेवला
आगवच आहे म्हणून शेरा मारला.....!
परत टॉप उचलत तिने नजरेने माझा वेध घेतला
मी ठीक ठाक आहे असा टोला परतावला....!
हसू आणत परत तिने तीसरा try केला
मी शोभतो असा अभिप्राय दिला ....!
मला आवडला म्हणून तिने तो टॉप खरेदी केला
तेव्हा क़ळाले कुठे का होईना साली किंमत आहे आपल्याला...!
कोण होती , का केले असे तिने या उत्तरात सगले आयुष्य सरेल
एक मात्र खरे माझा पसंतीचा टॉप घालून ती नक्कीच फिरेल ....!
Thursday, October 13, 2011
।श्री गणपती स्तोत्र।
साष्टांग नमन हें माझें गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती।।1।।
प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते।
तिसरे कृष्णापिँगांक्ष चवथे गजवक्र तें।२।
पांचवे श्रीलंबोदर सहावेँ विकट नावं ते।
सातवे विघ्नराजेन्द्र आठवे धुम्रवर्ण तेँ।३।
नववेँ श्री भालचंद्र दहावेँ श्रीविनायक।
अकरावें गणपती बारावेँ श्रीगजानन।४।
देवनावेँ अशी बारा तीन संध्या म्हणे नर।
विघ्नभीति नसे त्याला प्रभो । तू;सर्वसिध्दि दे ।५।
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन। पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ।।६।।
जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ। एक वर्ष पूर्ण होता मिळे सिध्दि न संशय ।।७।।
नारदांनी रचिलेले झाले संपुर्ण स्तोत्र हे। श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिलेँ।।८।।
।श्री गणपती स्तोत्र।
साष्टांग नमन हें माझें गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती।।1।।
प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते।
तिसरे kruष्णापिँगांक्ष चवथे गजवक्र तें।२।
पांचवे श्रीलंबोदर सहावेँ विकट नावं ते।
सातवे विघ्नराजेन्द्र आठवे धुम्रवर्ण तेँ।३।
नववेँ श्री भालचंद्र दहावेँ श्रीविनायक।
अकरावें गणपती बारावेँ श्रीगजानन।४।
देवनावेँ अशी बारा तीन संध्या म्हणे नर।
विघ्नभीति नसे त्याला प्रभो । तू;सर्वसिध्दि दे ।५।
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन। पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ।।६।।
जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ। एक वर्ष पूर्ण होता मिळे सिध्दि न संशय ।।७।।
नारदांनी रचिलेले झाले संपुर्ण स्तोत्र हे। श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिलेँ।।८।।
।श्री गणपती स्तोत्र।
साष्टांग नमन हें माझें गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती।।1।।
प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते।
तिसरे कृष्णापिँगांक्ष चवथे गजवक्र तें।२।
पांचवे श्रीलंबोदर सहावेँ विकट नावं ते।
सातवे विघ्नराजेन्द्र आठवे धुम्रवर्ण तेँ।३।
नववेँ श्री भालचंद्र दहावेँ श्रीविनायक।
अकरावें गणपती बारावेँ श्रीगजानन।४।
देवनावेँ अशी बारा तीन संध्या म्हणे नर।
विघ्नभीति नसे त्याला प्रभो । तू;सर्वसिध्दि दे ।५।
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन। पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ।।६।।
जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ। एक वर्ष पूर्ण होता मिळे सिध्दि न संशय ।।७।।
नारदांनी रचिलेले झाले संपुर्ण स्तोत्र हे। श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिलेँ।।८।।
प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते।
तिसरे कृष्णापिँगांक्ष चवथे गजवक्र तें।२।
पांचवे श्रीलंबोदर सहावेँ विकट नावं ते।
सातवे विघ्नराजेन्द्र आठवे धुम्रवर्ण तेँ।३।
नववेँ श्री भालचंद्र दहावेँ श्रीविनायक।
अकरावें गणपती बारावेँ श्रीगजानन।४।
देवनावेँ अशी बारा तीन संध्या म्हणे नर।
विघ्नभीति नसे त्याला प्रभो । तू;सर्वसिध्दि दे ।५।
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन। पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ।।६।।
जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ। एक वर्ष पूर्ण होता मिळे सिध्दि न संशय ।।७।।
नारदांनी रचिलेले झाले संपुर्ण स्तोत्र हे। श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिलेँ।।८।।
।श्री गणपती स्तोत्र।
साष्टांग नमन हें माझें गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती।।1।।
प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते।
तिसरे kruष्णापिँगांक्ष चवथे गजवक्र तें।२।
पांचवे श्रीलंबोदर सहावेँ विकट नावं ते।
सातवे विघ्नराजेन्द्र आठवे धुम्रवर्ण तेँ।३।
नववेँ श्री भालचंद्र दहावेँ श्रीविनायक।
अकरावें गणपती बारावेँ श्रीगजानन।४।
देवनावेँ अशी बारा तीन संध्या म्हणे नर।
विघ्नभीति नसे त्याला प्रभो । तू;सर्वसिध्दि दे ।५।
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन। पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ।।६।।
जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ। एक वर्ष पूर्ण होता मिळे सिध्दि न संशय ।।७।।
नारदांनी रचिलेले झाले संपुर्ण स्तोत्र हे। श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिलेँ।।८।।
।श्री गणपती स्तोत्र।
साष्टांग नमन हें माझें गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती।।1।।
प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते।
तिसरे कृष्णापिँगांक्ष चवथे गजवक्र तें।२।
पांचवे श्रीलंबोदर सहावेँ विकट नावं ते।
सातवे विघ्नराजेन्द्र आठवे धुम्रवर्ण तेँ।३।
नववेँ श्री भालचंद्र दहावेँ श्रीविनायक।
अकरावें गणपती बारावेँ श्रीगजानन।४।
देवनावेँ अशी बारा तीन संध्या म्हणे नर।
विघ्नभीति नसे त्याला प्रभो । तू;सर्वसिध्दि दे ।५।
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन। पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ।।६।।
जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ। एक वर्ष पूर्ण होता मिळे सिध्दि न संशय ।।७।।
नारदांनी रचिलेले झाले संपुर्ण स्तोत्र हे। श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिलेँ।।८।।
Wednesday, October 12, 2011
Shayari
Doob Jata Hun Unki Aankhon Mein
Gahri Jheel Hain Unki Aankhein
Bah Jata Hun Unki Aankhon Mein
Bahti Nadiya Hain Unki Aankhein
Kho Jata Hun Unki Aankhon Mein
Atha Sagar Hain Unki Aankhein
Jal Jata Hun Unki Aankhon Mein
Jwala Mukhi Hain Unki Aankhein
Bheeg Jata Hun Unki Aankhon Mein
Kali Ghata Hain Unki Aankhein
Kya Se Kya Ho Jata Hun Unki Aankhon Mein
Kaisi Aur Kya Balaa Hain Unki Aankhein..
प्रेम म्हणावं याला
ती पाहते यार माझ्याकडे
जेव्हा मी पाहतो तिच्याकडे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?
मी पहिले की ती नजर चोरून घेते
हलकेच मग गालावरील खळी खोल होते
एसीची हवा थांबून सुरु होतात गुलाबी वारे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?
बोलता बोलता माझ्याशी खोल पाहते डोळ्यामध्ये
बोललो जरी कामाचे तरी व्हायोलीन वाजतो मनामध्ये
ऑफिस मधील दिवे जणू वाटू लागतात धुंद तारे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?
जवळून फक्त जातानाही उगाचच नसलेली बट सावरते
नजरा नजर होताच लगेच स्वतःशीच बावरते
वाटते मला जे काही ... तिलाही जाणवत असेल का बरे?
खरच प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे ?
जेव्हा मी पाहतो तिच्याकडे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?
मी पहिले की ती नजर चोरून घेते
हलकेच मग गालावरील खळी खोल होते
एसीची हवा थांबून सुरु होतात गुलाबी वारे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?
बोलता बोलता माझ्याशी खोल पाहते डोळ्यामध्ये
बोललो जरी कामाचे तरी व्हायोलीन वाजतो मनामध्ये
ऑफिस मधील दिवे जणू वाटू लागतात धुंद तारे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?
जवळून फक्त जातानाही उगाचच नसलेली बट सावरते
नजरा नजर होताच लगेच स्वतःशीच बावरते
वाटते मला जे काही ... तिलाही जाणवत असेल का बरे?
खरच प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे ?
-
Unknwn
जेव्हा मी पाहतो तिच्याकडे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?
मी पहिले की ती नजर चोरून घेते
हलकेच मग गालावरील खळी खोल होते
एसीची हवा थांबून सुरु होतात गुलाबी वारे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?
बोलता बोलता माझ्याशी खोल पाहते डोळ्यामध्ये
बोललो जरी कामाचे तरी व्हायोलीन वाजतो मनामध्ये
ऑफिस मधील दिवे जणू वाटू लागतात धुंद तारे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?
जवळून फक्त जातानाही उगाचच नसलेली बट सावरते
नजरा नजर होताच लगेच स्वतःशीच बावरते
वाटते मला जे काही ... तिलाही जाणवत असेल का बरे?
खरच प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे ?
जेव्हा मी पाहतो तिच्याकडे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?
मी पहिले की ती नजर चोरून घेते
हलकेच मग गालावरील खळी खोल होते
एसीची हवा थांबून सुरु होतात गुलाबी वारे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?
बोलता बोलता माझ्याशी खोल पाहते डोळ्यामध्ये
बोललो जरी कामाचे तरी व्हायोलीन वाजतो मनामध्ये
ऑफिस मधील दिवे जणू वाटू लागतात धुंद तारे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?
जवळून फक्त जातानाही उगाचच नसलेली बट सावरते
नजरा नजर होताच लगेच स्वतःशीच बावरते
वाटते मला जे काही ... तिलाही जाणवत असेल का बरे?
खरच प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे ?
-
Unknwn
Best arguments
One Of The Best Arguments.!! I have ever read
Don't miss even a single word…. It's Too good
An atheist professor of philosophy speaks to his class on the problem
science has with God, The Almighty.
He asks one of his new students to stand and…..
Prof: So you believe in God?
Student: Absolutely, sir.
Prof: Is God good?
Student: Sure.
Prof: Is God all-powerful?
Student: Yes..
Prof: My brother died of cancer even though he prayed to God to heal him.
Most of us would attempt to help others who are ill. But God didn't. How is
this God good then? Hmm?
(Student is silent.)
Prof: You can't answer, can you? Let's start again, young fella. Is God
good?
Student: Yes.
Prof: Is Satan good?
Student: No.
Prof: Where does Satan come from?
Student: From….God…
Prof: That's right. Tell me son, is there evil in this world?
Student: Yes.
Prof: Evil is everywhere, isn't it? And God did make everything. Correct?
Student: Yes.
Prof: So who created evil?
(Student does not answer.)
Prof: Is there sickness? Immorality? Hatred? Ugliness? All these terrible
things exist in the world, don't they?
Student: Yes, sir.
Prof: So, who created them?
(Student has no answer.)
Prof: Science says you have 5 senses you use to identify and observe the
world around you. Tell me, son…Have you ever seen God?
Student: No, sir.
Prof: Tell us if you have ever heard your God?
Student: No, sir.
Prof: Have you ever felt your God, tasted your God, smelt your God? Have
you ever had any sensory perception of God for that matter?
Student: No, sir. I'm afraid I haven't.
Prof: Yet you still believe in Him?
Student: Yes.
Prof: According to empirical, testable, demonstrable protocol, science says
your GOD doesn't exist.
What do you say to that, son?
Student: Nothing. I only have my faith.
Prof: Yes. Faith. And that is the problem science has.
Student: Professor, is there such a thing as heat?
Prof: Yes.
Student: And is there such a thing as cold?
Prof: Yes.
Student: No sir. There isn't.
(The lecture the after becomes very quiet with this turn of events.)
Student: Sir, you can have lots of heat, even more heat, superheat, mega
heat, white heat, a little heat or no heat..
But we don't have anything called cold. We can hit 458 degrees below zero
which is no heat, but we can't go any further after that. There is no such
thing as cold. Cold is only a word we use to describe the absence of heat.
We cannot measure cold. Heat is energy Cold is not the opposite of heat,
sir, just the absence of it .
(There is pin-drop silence in the lecture theatre.)
Student: What about darkness, Professor? Is there such a thing as darkness?
Prof: Yes. What is night if there isn't darkness?
Student : You're wrong again, sir. Darkness is the absence of something.
You can have low light, normal light, bright
light, flashing light…..But if you have no light constantly, you have
nothing and it's called darkness, isn't it? In reality, darkness isn't. If
it were you would be able to make darkness darker, wouldn't you?
Prof: So what is the point you are making, young man?
Student: Sir, my point is your philosophical premise is flawed.
Prof: Flawed? Can you explain how?
Student: Sir, you are working on the premise of duality. You argue there is
life and then there is death, a good God and a bad God. You are viewing the
concept of God as something finite, something we can measure. Sir, science
can't even explain a thought.. It uses electricity and magnetism, but has
never seen, much less fully understood either one.To view death as the
opposite of life is to be ignorant of the fact that death cannot exist as a
substantive thing. Death is
not the opposite of life: just the absence of it.
Now tell me, Professor.Do you teach your students that they evolved from a
monkey?
Prof: If you are referring to the natural evolutionary process, yes, of
course, I do.
Student: Have you ever observed evolution with your own eyes, sir?
(The Professor shakes his head with a smile, beginning to realize where the
argument is going.)
Student: Since no one has ever observed the process of evolution at work
and cannot even prove that this process is an on-going endeavor, are you
not teaching your opinion, sir? Are you not a scientist but a preacher?
(The class is in uproar.)
Student: Is there anyone in the class who has ever seen the Professor's
brain?
(The class breaks out into laughter.)
Student : Is there anyone here who has ever heard the Professor's brain,
felt it, touched or smelt it? No one appears to have done so. So, according
to the established rules of empirical, stable, demonstrable protocol,
science says that you have no brain,sir. With all due respect, sir, how do
we then trust your lectures, sir?
(The room is silent. The professor stares at the student, his face
unfathomable.)
Prof: I guess you'll have to take them on faith, son.
Student: That is it sir… The link between man&god is FAITH . That is all
that keeps things moving&alive.
I believe you have enjoyed the conversation…an d if so…you'll probably want
your friends/colleag ues to enjoy the same…won't you?….this is a true
story, and the
student was none other than …….
APJ Abdul Kalam, the former President of India.
Don't miss even a single word…. It's Too good
An atheist professor of philosophy speaks to his class on the problem
science has with God, The Almighty.
He asks one of his new students to stand and…..
Prof: So you believe in God?
Student: Absolutely, sir.
Prof: Is God good?
Student: Sure.
Prof: Is God all-powerful?
Student: Yes..
Prof: My brother died of cancer even though he prayed to God to heal him.
Most of us would attempt to help others who are ill. But God didn't. How is
this God good then? Hmm?
(Student is silent.)
Prof: You can't answer, can you? Let's start again, young fella. Is God
good?
Student: Yes.
Prof: Is Satan good?
Student: No.
Prof: Where does Satan come from?
Student: From….God…
Prof: That's right. Tell me son, is there evil in this world?
Student: Yes.
Prof: Evil is everywhere, isn't it? And God did make everything. Correct?
Student: Yes.
Prof: So who created evil?
(Student does not answer.)
Prof: Is there sickness? Immorality? Hatred? Ugliness? All these terrible
things exist in the world, don't they?
Student: Yes, sir.
Prof: So, who created them?
(Student has no answer.)
Prof: Science says you have 5 senses you use to identify and observe the
world around you. Tell me, son…Have you ever seen God?
Student: No, sir.
Prof: Tell us if you have ever heard your God?
Student: No, sir.
Prof: Have you ever felt your God, tasted your God, smelt your God? Have
you ever had any sensory perception of God for that matter?
Student: No, sir. I'm afraid I haven't.
Prof: Yet you still believe in Him?
Student: Yes.
Prof: According to empirical, testable, demonstrable protocol, science says
your GOD doesn't exist.
What do you say to that, son?
Student: Nothing. I only have my faith.
Prof: Yes. Faith. And that is the problem science has.
Student: Professor, is there such a thing as heat?
Prof: Yes.
Student: And is there such a thing as cold?
Prof: Yes.
Student: No sir. There isn't.
(The lecture the after becomes very quiet with this turn of events.)
Student: Sir, you can have lots of heat, even more heat, superheat, mega
heat, white heat, a little heat or no heat..
But we don't have anything called cold. We can hit 458 degrees below zero
which is no heat, but we can't go any further after that. There is no such
thing as cold. Cold is only a word we use to describe the absence of heat.
We cannot measure cold. Heat is energy Cold is not the opposite of heat,
sir, just the absence of it .
(There is pin-drop silence in the lecture theatre.)
Student: What about darkness, Professor? Is there such a thing as darkness?
Prof: Yes. What is night if there isn't darkness?
Student : You're wrong again, sir. Darkness is the absence of something.
You can have low light, normal light, bright
light, flashing light…..But if you have no light constantly, you have
nothing and it's called darkness, isn't it? In reality, darkness isn't. If
it were you would be able to make darkness darker, wouldn't you?
Prof: So what is the point you are making, young man?
Student: Sir, my point is your philosophical premise is flawed.
Prof: Flawed? Can you explain how?
Student: Sir, you are working on the premise of duality. You argue there is
life and then there is death, a good God and a bad God. You are viewing the
concept of God as something finite, something we can measure. Sir, science
can't even explain a thought.. It uses electricity and magnetism, but has
never seen, much less fully understood either one.To view death as the
opposite of life is to be ignorant of the fact that death cannot exist as a
substantive thing. Death is
not the opposite of life: just the absence of it.
Now tell me, Professor.Do you teach your students that they evolved from a
monkey?
Prof: If you are referring to the natural evolutionary process, yes, of
course, I do.
Student: Have you ever observed evolution with your own eyes, sir?
(The Professor shakes his head with a smile, beginning to realize where the
argument is going.)
Student: Since no one has ever observed the process of evolution at work
and cannot even prove that this process is an on-going endeavor, are you
not teaching your opinion, sir? Are you not a scientist but a preacher?
(The class is in uproar.)
Student: Is there anyone in the class who has ever seen the Professor's
brain?
(The class breaks out into laughter.)
Student : Is there anyone here who has ever heard the Professor's brain,
felt it, touched or smelt it? No one appears to have done so. So, according
to the established rules of empirical, stable, demonstrable protocol,
science says that you have no brain,sir. With all due respect, sir, how do
we then trust your lectures, sir?
(The room is silent. The professor stares at the student, his face
unfathomable.)
Prof: I guess you'll have to take them on faith, son.
Student: That is it sir… The link between man&god is FAITH . That is all
that keeps things moving&alive.
I believe you have enjoyed the conversation…an d if so…you'll probably want
your friends/colleag ues to enjoy the same…won't you?….this is a true
story, and the
student was none other than …….
APJ Abdul Kalam, the former President of India.
रोज
रोज सूर्य का मावळतो ?
रोज संध्याकाळ का होते ?
रोज मनी काळोख का दाटतो ?
का मला रोज तू आठवतेस.....?
का रोज मी तुझ्यात हरवतो ?
रोज मी परत तुझ्यातच का सापडतो ?
रोज रात्र तुझ्या सोबत का जागवतो ?
रोज पहाटे तला शोधात दिशा का चाचपडतो ?
रोज देवाकडे तुला का मागतो ?
रोज देव माझे सर्व काही एकूण घेतो ?
आणि तरीही का ऐकूनही मग न ऐकल्यासारखा वागतो ?
रोज दिवसभर भान हरपून मी वावरतो ?
रोज पुन्हा मी का सावरतो ?
मग रोज मी स्वतहाचीच समजूत का काढतो ?
आणि जेव्हा असे वाटते मनाला सारे पटले,
तेव्हा मग,
.
.
रोज सूर्य मावळतोच ,
रोज संध्याकाळ होतेच,
आणि मग मला तू आठवतेस.....रोज....
(अनोळखी)
रोज संध्याकाळ का होते ?
रोज मनी काळोख का दाटतो ?
का मला रोज तू आठवतेस.....?
का रोज मी तुझ्यात हरवतो ?
रोज मी परत तुझ्यातच का सापडतो ?
रोज रात्र तुझ्या सोबत का जागवतो ?
रोज पहाटे तला शोधात दिशा का चाचपडतो ?
रोज देवाकडे तुला का मागतो ?
रोज देव माझे सर्व काही एकूण घेतो ?
आणि तरीही का ऐकूनही मग न ऐकल्यासारखा वागतो ?
रोज दिवसभर भान हरपून मी वावरतो ?
रोज पुन्हा मी का सावरतो ?
मग रोज मी स्वतहाचीच समजूत का काढतो ?
आणि जेव्हा असे वाटते मनाला सारे पटले,
तेव्हा मग,
.
.
रोज सूर्य मावळतोच ,
रोज संध्याकाळ होतेच,
आणि मग मला तू आठवतेस.....रोज....
(अनोळखी)
ऑफिस
आकाशीच्या ऑफिसात
आहेत ऑफिसर दोन
दिवसपाळी करतो सूर्य
रात्रपाळीला आहे चंद्र
देतात दोघेही प्रकाश छान
तरी चंद्राला भलताच मान ||
सहस्त्र कराने अपुल्या
सूर्य करतो एकटाच काम
दिमतीला मात्र चंद्राच्या
आहेत नोकर तमाम ||
सूर्याची अन कामाची असते सदैव गट्टी
चंद्राला मात्र महिन्यातून मिळते एकदा सुट्टी ||
आहे माझ्या मनात एकच मोठी शंका
निरसन सांगा तिचे चटकन तुम्ही कराल कां ? ||
अमावस्येला ऑफिस असावे एकदम बंद
म्हणून केला होता कां चंद्राने कधी संप ? |
-
अज्ञात कवी
आहेत ऑफिसर दोन
दिवसपाळी करतो सूर्य
रात्रपाळीला आहे चंद्र
देतात दोघेही प्रकाश छान
तरी चंद्राला भलताच मान ||
सहस्त्र कराने अपुल्या
सूर्य करतो एकटाच काम
दिमतीला मात्र चंद्राच्या
आहेत नोकर तमाम ||
सूर्याची अन कामाची असते सदैव गट्टी
चंद्राला मात्र महिन्यातून मिळते एकदा सुट्टी ||
आहे माझ्या मनात एकच मोठी शंका
निरसन सांगा तिचे चटकन तुम्ही कराल कां ? ||
अमावस्येला ऑफिस असावे एकदम बंद
म्हणून केला होता कां चंद्राने कधी संप ? |
-
अज्ञात कवी
Monday, October 10, 2011
Sunday, October 9, 2011
मी हो म्हणलं म्हणुन....
मी हो म्हणलं म्हणुन..तु हो म्हणायलाच पाहिजे, अशी काही सक्ती नाही...
प्रेम काय.! काल होत, आज आहे ,उद्याही होईल..
करायलाच पाहिजे.. अशी काय ती देवाची भक्ती नाही.
मी हो म्हणलं म्हणुन....
तुझ्यात मी आणि तु माझ्यात तुला शोधायचीस,
भेट नाही घडली की, अगदी कासावीस व्हायचीस.
आठवत तुला ते खाली उतलेलं आकाश ,तलावातील चांदणं..
अगदी सुर्य घरी परतल्यावरही,चालु राहिलेलं आपआपसातलं बोलणं..
तुझ्या माझ्या आठवणीखेरीज, हृदयावर कोणाची जप्ती नाही.
मी हो म्हणलं म्हणुन....
काहीनाही फक्त आठवण देण्याकरीता ग,
तुच म्हणायचीस.. स्वप्नात काय.., डोळे उघडे असतांनाही तुच दिसतोस.
माझ्या श्वासा श्वासात, तु अन् तुच भिनतोस..
जाऊ देना..! जास्तीत जास्त काय होईल,
माझा रोल, कुणी दुसरा घेइल.
मीच पाहिजे प्रेमासाठी.. अशी माझ्यात दैवी शक्ती नाही..
मी हो म्हणलं म्हणुन....
आठव तुच म्हणाली होतीस,
मैत्रीचं नातं आता प्रेमात बदलतयं..
तरीही मी ठाम नाही.
चार पावसाळे जाऊ दे..
तुझं सगळं ठरलं की, उत्तर फक्त आणुन दे..
लवकर उत्तर येण्यासाठी ही काही युक्ती नाही
मी हो म्हणलं म्हणुन....
प्रेम काय.! काल होत, आज आहे ,उद्याही होईल..
करायलाच पाहिजे.. अशी काय ती देवाची भक्ती नाही.
मी हो म्हणलं म्हणुन....
तुझ्यात मी आणि तु माझ्यात तुला शोधायचीस,
भेट नाही घडली की, अगदी कासावीस व्हायचीस.
आठवत तुला ते खाली उतलेलं आकाश ,तलावातील चांदणं..
अगदी सुर्य घरी परतल्यावरही,चालु राहिलेलं आपआपसातलं बोलणं..
तुझ्या माझ्या आठवणीखेरीज, हृदयावर कोणाची जप्ती नाही.
मी हो म्हणलं म्हणुन....
काहीनाही फक्त आठवण देण्याकरीता ग,
तुच म्हणायचीस.. स्वप्नात काय.., डोळे उघडे असतांनाही तुच दिसतोस.
माझ्या श्वासा श्वासात, तु अन् तुच भिनतोस..
जाऊ देना..! जास्तीत जास्त काय होईल,
माझा रोल, कुणी दुसरा घेइल.
मीच पाहिजे प्रेमासाठी.. अशी माझ्यात दैवी शक्ती नाही..
मी हो म्हणलं म्हणुन....
आठव तुच म्हणाली होतीस,
मैत्रीचं नातं आता प्रेमात बदलतयं..
तरीही मी ठाम नाही.
चार पावसाळे जाऊ दे..
तुझं सगळं ठरलं की, उत्तर फक्त आणुन दे..
लवकर उत्तर येण्यासाठी ही काही युक्ती नाही
मी हो म्हणलं म्हणुन....
आठवणी
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे,कोणे एके काळी मी देखील शाळेत जात होतो.
शाळेबाहेर लागलेल्या रांगेमध्ये ,मी देखील मिसळून जात होतो.
इतिहास आणि भूगोल ,शिक्षकांच्या नजरेने पाहत होतो.
मराठीच्या कवितेत अन धड्यांमध्ये, तासंतास रमून जात होतो .
पायथागोरस आणि न्यूटनला , मनापासून शिव्या घालत होतो.
"अनु" आणि "रेणू" ला मात्र तिरक्या नजरेने बघत होतो .
पुस्तक तोंडासमोर धरून, हळूच डुलकी घेत होतो,
कांटाळवाण्या तासाला, मित्रांसोबत फुल्लीगोळा खेळत होतो.
मधल्या सुट्टी मध्ये एकत्र जमून, सर्वजन डब्बा खात होतो,
डब्यामधली गोड पोळी मात्र, लपून छपून ठेवत होतो .
तो माझा निरागसपणा कोठे तरी हरवला आहे,
शाळे मधला तो समीर आता एम्प्लोइ बनला आहे,
शाळेसारखी मजा आता कशी काय येणार ,
आता मीटिंग शेड्यूल मध्ये सार जीवनच अडकून राहणार .
काल कॅन्टीन मध्ये बर्गर खाताना शाळेतील न्याहरी आठवली ,
शाळेच्या हूरहुरीने हि कविता सुचवली
शाळेतील ती मजा, अजून ठसली आहे माझ्या मनी,
खरंच मित्रांनो ..... निघून जातात ते क्षण अन राहतात त्या फक्त आठवणी .
-- समीर
शाळेबाहेर लागलेल्या रांगेमध्ये ,मी देखील मिसळून जात होतो.
इतिहास आणि भूगोल ,शिक्षकांच्या नजरेने पाहत होतो.
मराठीच्या कवितेत अन धड्यांमध्ये, तासंतास रमून जात होतो .
पायथागोरस आणि न्यूटनला , मनापासून शिव्या घालत होतो.
"अनु" आणि "रेणू" ला मात्र तिरक्या नजरेने बघत होतो .
पुस्तक तोंडासमोर धरून, हळूच डुलकी घेत होतो,
कांटाळवाण्या तासाला, मित्रांसोबत फुल्लीगोळा खेळत होतो.
मधल्या सुट्टी मध्ये एकत्र जमून, सर्वजन डब्बा खात होतो,
डब्यामधली गोड पोळी मात्र, लपून छपून ठेवत होतो .
तो माझा निरागसपणा कोठे तरी हरवला आहे,
शाळे मधला तो समीर आता एम्प्लोइ बनला आहे,
शाळेसारखी मजा आता कशी काय येणार ,
आता मीटिंग शेड्यूल मध्ये सार जीवनच अडकून राहणार .
काल कॅन्टीन मध्ये बर्गर खाताना शाळेतील न्याहरी आठवली ,
शाळेच्या हूरहुरीने हि कविता सुचवली
शाळेतील ती मजा, अजून ठसली आहे माझ्या मनी,
खरंच मित्रांनो ..... निघून जातात ते क्षण अन राहतात त्या फक्त आठवणी .
-- समीर
Saturday, October 8, 2011
**श्रीमंत आणि गरीब - ज्याचा त्याचा दृष्टीकोन **
एक अति श्रीमंत पिता आपल्या मुलाला एका खेड्यात घेऊन गेला।लोक किती गरिबीत जीवन जगतात हे मुलाला दाखवण्याचा त्याचा उद्देश होता.
एका गरीब कुटुंबात शेतातील घरात दोन दिवस ते राहिले.
आपल्या घरी परततांना त्यने मुलाला विचारले ,
...' कशी झाली ट्रिप ? '
' फारच छान डॅड '
' गरीब लोक कसं जीवन जगतात बघितलंस ना? '
' हो ' मुलगा म्हणाला.
' हं आता मला सांग हे बघितल्यानंतर तू काय शिकलास ?' वडीलांनी विचारलं
मुलगा म्हणाला '' मी बघितलं आपल्याजवळ एक कुत्रा आहे तर त्यांच्याजवळ चार .''
आपल्या बागेच्या मध्यभागी एक तळं आहे तर त्यांच्याजवळ खाडी आहे की जिला अंत नाही.
आपल्या बागेत इंपोर्टेड दिवे आहेत तर त्यांच्याजवळ रात्रभर लुकलुकणारे तारे आहेत.
आपल्या बागेची सीमा कुंपणापर्यंत संपते त्यांच्यासाठी तर अवघं आकाश खुलं आहे.
राहण्यासाठी आपल्याकडे जमिनीचा लहानसा तुकडा आहे. तर नजर पोहोचणार नाही तिथपर्यंत त्यांची शेतं आहेत.
आपल्याकडे नोकर आहेत आपली सेवा करण्यासाठी आणि ते दुसर्यांची सेवा करतात.
आपले अन्न आपण विकत घेतो आणि ते स्वत: चं अन्न स्वत: पिकवतात.
संपत्तीचं रक्षण करण्यासाठी त्याभोवती आपण कुंपण बांधले आहे. रक्षणासाठी त्यांचे मित्र धावून येतात.
वडील स्तब्ध झाले.
मुलगा पुढे म्हणाला , '' आपण किती गरिब आहोत ते मला दाखवल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.
पाहण्याचा दृष्टीकोन ही अजब गोष्ट आहे की नाही ?
आपल्याजवळ जे नाही त्याचे दु:ख करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना..
@गुलाबाचेरहस्य@
आज तिच्या प्रत्येक शब्दात राज दिसत होता. राज असा आहे...राज तसा आहे... किती वेळ मी नुसता तिच्या बघत होतो. तिचा आज वाढदिवस होता, पण माझा खिसा तर खाली होता. पण तिला काहीतरी द्यावे म्हणुन 10 रुपयाचे गुलाब तिच्या हातावर ठेवले. नेमका तिचा चेहरा ओसरला. चेहऱ्यावर कसला आनंद नाही, एक हसु पण तिच्या चेहऱ्यावर उमटले नाही. मला लगेच कळले,पण मी काही बोललो नाही. तेव्हा मला तिचा गेल्यावर्षीचा वाढदिवस आठवला. एवढा पाऊस पडत असताना सुद्धा तिने मला बोलवले," आज माझा वाढदिवस आहे, तु ये भेटायला". मी नकार तर देऊ शकलो नाही आणि पळतच गेलो. जाताना गुलाब विकत घेतला. तिथे ती उभी होती, संपुर्ण ओलींचिँब झालेली..
तिला भेटेपर्यँत गुलाबाच्या तीन चार पाकळ्याच राहिलेल्या हातात...तरीही तिने ते मनापासुन स्विकारले. पण चेहऱ्यावर ते भाव आणु दिले नाहित..
m sorry...मी तुम्हांला राज बद्दल सांगितलेच नाही. राज तिचा मित्र आहे. कामावर असताना दोघांची ओळख झाली.. तसा राज खुप श्रीमंत!!! प्रियंका(काल्पनिक नाव) ला पण चांगलाच पगार होता, पण माझी हालत तर खुप वाईट होती. मी एका ठिकाणी दरमहा 3000rs पगारावर घर चालवत होतो. काम करता करता माझे शिक्षण पण चालु होते.
खुप दिवस झाले, तिचा कॉल आला नाहि, मेसेज आला नाही. कॉल केला तर म्हणे," मी BUSY आहे, आपण नंतर बोलु, BYE." रोज असेच चालु राहिले. . एकदा रस्त्यावरुन जाताना तिची मैत्रीण भेटली, थोडं तिच्याशी बोलल्यानंतर जाताना ती म्हणाली," OK. BYE..SORRY," मी बोललो,"sorry कश्याबद्दल?" ती म्हणाली," तुमच ब्रेकअप झालं ना त्या बद्दल वाईट वाटतयं."
.
माझ्यावर आभाळ कोसळावं एवढा मोठा मनावर आघात झाला. खुप रडावं असं वाटत होतं पण आपले रडणे कोणालाच ऐकु येणार नाही, आपणच स्वतःला सावरु शकतो हा विचार आला आणि मनाला शांत केलं. उद्यापासुन नवीन जीवन जगायचं हा निर्धार मनाशी पक्का केला.मी एका मोबाईलच्या दुकानात काम करायला लागलो. अशाच एक दिवशी रात्री 8 वाजता दुकानात असताना एक मुलगा आणि एक मुलीने दुकानात प्रवेश केला, आणि मला खुप मोठा धक्का बसला, पोटात भीतीने गोळा येईल अशी अवस्था झाली. ती प्रियंका होती....!!! माझ्यासमोर सगळे क्षण पुन्हा उभे राहिले.. तीची नजर चुकवत मी लपणार तोच मालकाने आवाज दिला," ह्यांना मोबाईल दाखव." माझी हालत खुप वाईट झाली, तरी सुद्दा मालकाची आज्ञा पाळणे गरजेचे होते.
.
तिची नजर माझ्याकडे गेली. तिला सुद्धा तसंच झालं असणार हे माहित होते. तिच्याबरोबर असलेला तो मुलगा म्हणाला," आम्हांला एक चांगला मोबाईल दाखवा. आमचं बजेट 20000rs आहे." मी मोबाईल दाखवत होतो, तिच्या हातात देत म्हणाला," हे घे तुझी वाढदिवसाची भेट." तेव्हा मला समजले आज तिचा वाढदिवस आहे. आणि तो मुलगा तिचा BF राज होता... एवढ्या वेळ मी तिच्याकडे बघितले सुद्धा नाही पण ती जात असताना मी बोललो," HAPPY BIRTHDAY MAM..." तिने फक्त एक क्षण माझ्याकडे बघितले आणि निघुन गेली.
.
"खरचं, राज तिच्यासाठी बनला आहे..तिला तो नेहमी खुश ठेवेल. आज तिचा B'DAY होता तर त्याने तिच्यासाठी वीस हजार रुपये खर्च केले...नाहीतर मी...दहा रुपयाचा गुलाब द्यायचो..खरचं, मी तिच्या प्रेमाच्या लायकीचा नाही आहे..." माझ्या चांगल्या मार्क्स मुळे मला एका foreign company कडुन जॉबसाठी ऑफर आली,
काही वर्षानंतर मी पुन्हा भारतात परतलो.. ती खुश होईल का मला बघुन? की पुन्हा दुःखी होईल? एकदाचा पोहचलो तिच्या घरी. काहिसा थांबलो निशब्द. दिर्घ श्वास सोडला आणि घराची बेल वाजवली. दरवाजा उघडला गेला. एकाने बाईने दरवाजा उघडला. मी आश्चर्यचकीत झालो. तिला प्रियंकाच्या कुटुंबा बद्दल विचारले. तेव्हा कळले की ते कधीचेच घर सोडुन गेले येथुन... त्यांचा नवीन पत्ता माहित नव्हता.
.
मी खुप दुःखी झालो. जवळच एका गणपती बाप्पाच्या मंदिरात बसलो. "हे बाप्पा, मला फक्त तिची भेट घडव. यानंतर तुझ्याकडे कधी काही नाही मागणार!" तेवढ्यात मला तिची ती जुनी मैत्रीण दिसली, तिला प्रियंका बद्दल विचारले. तिने सांगितले की, "ती खुप बदलली आहे. आता ती कोणाशीच बोलत नाही. राजने तिला सोडुन दिले. खुप रडत होती.." माझे काळीज नुसते तुटत चालले होते.तिच्या मैत्रिणिने माझी ओळख करुन दिल्यावर ती स्तब्ध झाली,
.
मी:" कशी आहेस?"
प्रियंका:" मी बरी आहे. तु कसा आहे?"
मी:" मी सुध्दा बरा आहे. बरीच वर्ष तुला भेटलो नाही म्हणुन विचार केला आज भेटुन घ्यावे"
प्रियंका:"मला पण...."
तिच्या डोळ्यांतुन अश्रु वाहु लागले. मी खांद्यावर हात ठेवुन तिला आधार देणार तेवढ्यात तिने माझा हात झटकला.
ती रडत रडत म्हणाली," तु एक नंबरचा खोटारडा आहे."
मी:"काय?? मी तुला काय खोट बोललो"
प्रियंका: "तु मला वचन दिलेले की तु मला कधीच सोडुन जाणार नाही, जेव्हा पण मला तुझी गरज असेल तर तु माझ्यासाठी धावुन येशील...पण तु वचन मोडलेस..."
मला काय बोलावे तेच कळेना.. मी म्हणालो," SORRY..पण तुच तर BREAKUP केला होता ना?"
प्रियंका:" हो माहीत आहे. पण मी मुर्ख होती, पण तु तर नव्हता ना...मला तुझी खुप गरज होती..I AM SORRY..."
मला तिचा राग सुद्धा येत होता आणि हसु सुद्धा...
मी तिला घट्ट मिठी मारली. तरी तिचे रडणे सुरुच होते...
मी म्हणालो," तु कधीच सुधारणार नाही, स्वतःची चुकी असली तरी माझ्यावर ढकलणार...तरी मी तुझ्यावर खुप प्रेम करतो."
तिला खुप आनंद झाला. मी क्षणाचाही वेळ न दवडता एका गुडघ्यावर बसुन लग्नाची मागणी घातली. ती खुप लाजली...तिने होकार दिला.
आज मला जग जिंकल्यासारखं वाटु लागलं. जीवन खुप सुंदर असल्याचा साक्षाक्तार झाला. मी तिला एक सोन्याचा हार गिफ्ट केला पण तिने तो नाकारला..तिला फक्त माझ्याकडुन एक गुलाब पाहिजे होता...तिला त्या गुलाबातले रहस्य कळले...आणि मला कळले की," जर तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करत आहात पण ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत नसेल तर निराश होऊ नका.
Subscribe to:
Posts (Atom)