Thursday, October 18, 2012

अशानांच लोक "सभ्य" म्हणुन ओळखतात..

खरं प्रेम करणारे,
सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक "सभ्य" म्हणुन ओळखतात..

No comments:

Post a Comment